भविष्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या दोन्ही पक्षांसाठी भाजपपासून धोक्याची घंटा आहे. - शरद पवार
घाटकोपरमध्ये प्रभू श्रीरामाचे बॅनर लागलेत. यावरून संजय राऊतांनी भाजपवर टीका केली. पराभवाच्या भीतीने रामाला मैदानात उतरल्यांचं ते म्हणाले.
भाजपच्या नेत्यांनी केवळ भडकाऊ भाषणं करून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. दहा वर्षे सत्तेत राहूनही त्यांच्याकडे सांगण्यासासारखे काहीच नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचा सर्वांत मोठा पक्ष आहे. दोघे पक्ष आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून कुणाचा चेहरा असावा या बाबत स्पष्टता असते किंवा नसते.
Devendra Fadanvis यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान एका वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी खडसेंच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरेंना अनेक आजार झाले आहेत. ते चिडलेले आणि घाबरलेले आहेत. त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे.
शनिवारी सायंकाळी काश्मिरात एका पाठोपाठ दोन दहशतवादी हल्ले झाले. निवडणुकीच्या दोन दिवस आधीच हे हल्ले झाले.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी (Vinod Tawde) पूनम महाजन यांना उमेदवारी न देण्याचं कारण सांगितलं.
भाजपबरोबर राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाच्या उमेदवारांसाठी ही देवेंद्र फडणवीसांनी सभा घेऊन प्रचाराची राळ उडवून दिली होती.
निवडणुकीचा निकाल 'इंडिया आघाडी'च्या बाजूने लागल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणार आहात? असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी केला.