पुणे : 6 लाख रुपये दिल्याशिवाय सोडत नाही, असं म्हणत नेपाळमधील काठमांडू (Kathmandu) येथे पर्यटनासाठी गेलेल्या रायगड जिल्ह्यातील 58 जणांना डांबन ठेवण्यात आले होते. या पर्यटकांनी अनेक नेत्यांना फोन, मेसेज केले. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फक्त एक मेसेज आला आणि सर्व यंत्रणा हलली. नेपाळपासून ते उत्तर प्रदेशापर्यंत अक्षरश: […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) प्रचारासाठी महायुतीतर्फे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच फायरब्रँड नेते असतील याचे संकेत भाजपने (BJP) दिले आहेत. लोकसभेची तयारी आणि प्रचाराचा झंझावात याचे केंद्र हे फडणवीस राहतील यासाठी भाजपकडून नियोजन करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप राज्यभर ‘संकल्प यात्रा’ यात्रा काढण्याची तयारी करत आहे. […]
Supriya Sule On BJP : शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांची तिच परिस्थिती आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी महाविकास आघाडीने शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) यांनी राज्यातील शेतकरी प्रश्नावरून सरकारवर टीकास्त्र डागलं. शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं […]
Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागपूरमध्ये केलेल्या भाषणावर प्रतिक्रिया दिली. यावेळी फडणवीस म्हणाले की, कॉंग्रेस त्यांच्या रॅलीतून म्हणत आहे की, है तैयार हम पण लोक तयार नाहीत. तसेच ते राहुल गांधी यांनी राजा-महाराजांचा अपमान केल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. …पण लोक तयार नाहीत राहुल गांधी […]
Rahul Gandhi On Agniveer Scheme : देशात बेरोजगारीमुळे तरुणांची ताकद सोशल मीडियावर वाया चालली असल्याची म्हणत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलताना राहुल गांधी यांनी ‘अग्निवीर’(Agniveer Scheme) योजनेचा दाखला देत या योजनेमुळे देशातल्या दीड लाख तरुणांचं जीवन सरकारने संपवल्याचा आरोपही केला आहे. काँग्रेसच्या स्थापनेदिनानिमित्त नागपुरात आयोजित […]
Mallikarjun Kharge On PM Modi : विरोधकांच्या इंडिया आघाडीत (India Alliance)भाजपकडून (BJP)फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा थेट आरोप कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge)यांनी केला. ते नागपूरमध्ये (Nagpur)कॉंग्रेसच्या (Congress)139 व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित है तैयार हम कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi), भाजप आणि आरएसएसवर (RSS)जोरदार हल्लाबोल केला. यावेळी […]
Rahul Gandhi On BJP & RSS : भाजप (BJP) अन् आरएसएसने (RSS) कित्येक वर्ष तिरंग्याला वंदन केलं नव्हतं, असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपच आणि आरएसएसचं देशप्रेमच सांगितलं आहे. दरम्यान, काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात आज महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या महारॅलीला काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांसह राहुल गांधींनी हजेरी […]
Rahul Gandhi On Pm Narendra Modi : आगामी निवडणुकीत एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी अटीतटीची लढाई होणार असल्याचं दिसून येत आहे. कारण निवडणुका जिंकण्यासाठी दोन्ही पक्षाकडून मोर्चेबांधणी केली जात असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आज नागपुरात आयोजित महारॅलीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra) यांचा स्वभाव, आदेश, आणि कार्यपद्धतीवरुन जोरदार […]
Congress Maharally : आज देशाची लोकशाही व्यवस्था धोक्यात आली आहे. केंद्रातील भाजपचे (BJP) उद्योगपती धार्जिणं सरकार शेतकरी, कामगार तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून त्यांना संपवण्याचा घाट घालत आहे. त्यामुळं आता देशाची लोकतांत्रिक व्यवस्था टिकवण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे. महात्मा गांधींजींनी जसं चले जाव आंदोलन करून इंग्रजांना देश सोडायला भाग पाडलं, तसं राहुल गांधींच्या नेतृत्वात भाजपच्या तानाशाही सरकारला […]
माढा : “खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांनी माढ्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे आणली आहेत. सर्वांत जास्त विकासकामे आणणाऱ्या देशातील पहिल्या दहा खासदारांमध्ये निंबाळकरांचा समावेश आहे.” असे जाहीर कौतुक करुन भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माढ्यातून निंबाळकर यांच्या उमेदवारीवर एकप्रकारे शिक्कामोर्तब केला. मात्र या गोष्टीला 24 तास होण्याच्या आतच […]