- Home »
- BJP
BJP
Lok Sabha Election : मतमोजणीआधीच भाजपने सूरत जिंकलं; देशातील पहिला निकाल भाजपाच्या खात्यात
आधीच भाजपला गुडन्यूज मिळाली आहे. गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय झाला आहे.
निकालाआधीच भाजपकडून जल्लोष सुरू; शपथविधीची तारीखही ठरली, दिल्लीत होणार मोदींचा रोडशो
देशात पुन्हा एकदा भाजपला (BJP) बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळं भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
पुढील 24 तासांत INDIA आघाडीचाच पंतप्रधान होणार; राऊतांना भलताच कॉन्फिडन्स
पुढील 24 तासांत INDIA आघाडीचाच पंतप्रधान होणार असल्याचा भलताच कॉन्फिडन्स ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभेच्या निकालावर चीनची देखील नजर, जिनपिंग म्हणाले, ‘मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर…’
आता चीनने देखील एक्झिट पोलवर थेट प्रतिक्रिया दिली. मोदी सरकार पुन्हा एकदा भारतात सत्तेवर येऊ शकते, असं चीनने म्हटलं.
भाजपकडून विधान परिषदेसाठी तीन उमेदवार जाहीर, कोकण पदवीधरमध्ये तिरंगी लढत
कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी यंदा निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपने उमेदवार जाहीर केले.
Baichung Bhutia ने देशासाठी गोल डागले ! पण राजकारणात सहाव्यांदा मतदारांकडून ‘रेड कार्डच’
माजी कर्णधार भुतिया याने वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढविली आहे. परंतु त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपची हॅट्रीक, एकहाती सत्ता खेचणारे पेमा खांडू आहेत तरी कोण?
19 एप्रिल रोजी झालेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या (Arunachal Pradesh Legislative Assembly) निवडणुकीत भाजपने (BJP) 46 जागा जिंकल्या आहेत.
राज्यात भाजपचं मोठा भाऊ, मुख्यमंत्रीही पत राखणार; या ‘एक्झिट पोल’ने पवार, काँग्रेसला धडकी भरवली
इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार भाजपला हा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. भाजपला वीस ते बावीस जागा मिळण्याचा अंदाज आहे.
पुन्हा मोदीचं; पण शाह, गडकरींना मोठी लॉटरी, महाराष्ट्रात काय होणार ? ज्योतिष अभ्यासकांचे भाकीत
Narendra Modi पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, तर अमित शाह, नितीन गडकरी यांना उपपंतप्रधानपदाची संधी असे भाकीत मारटकर यांनी वर्तविले आहे.
महाराष्ट्रातच सर्वाधिक परकीय गुंतवणूक, गुजरात दुसऱ्या क्रमांकावर; फडणवीसांनी विरोधकांना सुनावले
फडणवीसः महाविकास आघाडीच्या काळात गुंतवणूक आकर्षित करण्यात पिछाडलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा सलग दोन वर्ष पहिल्या क्रमांकावर आलाय.