- Home »
- BJP
BJP
Lok Sabha Election : ‘इंडिया आघाडीला’ घाम फुटेल अशी भाजपची तयारी!
सपने नही हकीकत बुनते है… लोकसभा निवडणूक जवळ येताच भाजपने आगामी निवडणुकांसाठी आपले स्लोगन जाहीर केले. ‘अबकी बार मोदी सरकार’ जसे प्रभावी ठरले तसेच हे स्लोगन प्रभावी ठरण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. मित्र पक्षांना सोबत घेतले, राज्य प्रभारींची घोषणा झाली. प्रचारही सुरु झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राम मंदिराची (Ram Mandir) उभारणी करुन निवडणुकीचा […]
राणे, देसाई, वंदना चव्हाण ‘माजी’ होणार? देवरा, तावडे अन् पार्थ पवार खासदारकीच्या शर्यतीत!
मुंबई : भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वसनीय समजले जाणारे अनिल देसाई आणि राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या खासदार वंदना चव्हाण हे लवकरच माजी खासदार होण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit […]
जन्मभूमीनंतर आता पुणे कर्मभूमी बनवायचीये; खासदारकीसाठी देवधरांची जोरात फिल्डिंग
पुणे : पुणे शहर माझी जन्मभूमी आणि आता कर्मभूमी बनवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याला विकसित अन् प्रेरणादायी शहर बनवायचे असल्याचा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील देवधर (Sunil Deodhar) यांनी व्यक्त केला आहे. आगामी काळात होणाऱ्या लोकसभेसाठी पुण्यातून सुनील देवधर यांचे नाव चर्चेत आहे. त्यानंतर आता जन्मभूमीनंतर पुण्याला कर्मभूमी बनवण्याचा निर्णय देवधरांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या […]
लोकसभेपूर्वीच राज्यसभेचे धुमशान : महाराष्ट्रासह 15 राज्यांतील 56 जागांसाठी निवडणूक जाहीर
नवी दिल्ली : मार्च महिन्यात लोकसभा (Lok Sabha) निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभा (Rajya Sabha) निवडणुकांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रासह 15 राज्यांतील 56 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपत आहे. या जागांसाठी निवडणुकांची घोषणा झाली असून येत्या 27 फेब्रुवारीला या जागांसाठी मतदान होणार आहे. (Election Commission of india has announced […]
मास्टरस्ट्रोक! 2025 मध्ये फायरब्रँड ‘सम्राट’ होणार नेक्स्ट CM?; नितीश कुमार यांना घरी बसवत काढणार पगडी
पाटणा : बिहारमध्ये सुरू असलेल्या सत्ता समीकरणात भाजपनं बिहारमध्ये 2025 मध्ये होणाऱ्या विधानभा निवडणुकांसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जनतेसमोर ठेवला आहे. त्यामुळे 2025 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची लढत सम्राट चौधरी (Samrat Chaudhary) विरुद्ध तेजस्वी यादव होणार हे चित्र आता जवळपास निश्चित झाले आहे. सम्राट चौधरी हे मागास जातीतील असून आता ते बिहारमध्ये भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याची जोरदार […]
ज्या माणसाने 10 पक्षांतरे पचवली अन् ढेकरे दिली, त्यालाच… : नार्वेकरांवर नवीन जबाबदारी, राऊतांचा जळफळाट
पुणे : ज्या माणसाने १० वेळा पक्षांतर केले. ज्या व्यक्तीने १० पक्षांतर पचवली आहेत, ढेकरे दिली आहेत. ज्या व्यक्तीने ट्रॅब्युनल म्हणून नेमल्यावर शिवसेनेच्या (ShivSena) फुटीला मान्यता दिली, जी घटनेत मान्य नाही, अशा व्यक्तीला पक्षांतर बंदी कायदा समितीवर बसवणे हा सर्वात मोठा फ्रॉड आहे, असे म्हणत शिवसेना (UBT) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी […]
सावरकर पळपुटे, त्यांना कधीच महापुरूष मानणार नाही, इम्तियाज जलील यांचं वादग्रस्त वक्तव्य
Imtiaz Jalil : स्वातंत्र्यावीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यावर कॉंग्रेससह अनेकांनी आजवर टीका केली. आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. जलील यांनी वीर सावरकरांचा उल्लेख भगौडे म्हणजे पळपुटे असा केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. सुदानमध्ये भीषण गोळीबार, […]
‘आयाराम, गयाराम’लाही नितीश कुमारांनी मागं टाकलं; शरद पवारांची खोचक टीका
Sharad Pawar : गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार हे इंडिया आघाडीत नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अखेर आज ते इंडिया आघाडीतून बाहेर पडले. त्यानंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज पुन्हा एकदा भाजपसोबत (BJP) नवं सरकार स्थापन केलं. त्यांनी ९ व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. इंडिया आघाडीतील अनेकांनी नितीश कुमार यांच्यावर टीकास्त्र […]
राहुल गांधींचा डुप्लिकेट? आसामचे मुख्यमंत्री आता नाव व पत्ताच उघड करणार
Himanta Biswa Sarma On Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा आसाममधून (Assam)जात आहे. आता ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये जाणार आहे. परंतु आसामचे भाजपचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी एक नवा दावा केला होता. या यात्रेत राहुल गांधी […]
भाजपला नैतिकता उरली नाही, दिलेला शब्द फिरवणे त्यांची पद्धत…; सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र
Supriya sule : गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार हे इंडिया आघाडीत नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अखेर आज ते इंडिया आघाडीतून बाहेर पडले. त्यानंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज पुन्हा एकदा भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केली. त्यांनी ९ व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया […]