- Home »
- BJP
BJP
Sujay Vikhe : राहुरी श्रीरामपुरात भाजपचे वारे; विखेंच ठरतील किंगमेकर…
Sujay Vikhe : राज्यात नगरपालिका व नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी आता २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नगर जिल्ह्यातील काही
शिंदे गटाचे आमदार निलेश राणेंनी भाजपला उघड पाडलं, व्हिडिओ करत केली पोलखोल
मालवणमध्ये मतदारांना पैसे वाटले जात असल्याची तक्रार होती, त्यानंतर निलेश राणे यांनी आता थेट एका भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकली.
राम शिंदे अन् रोहित पवारांचा संघर्ष पेटणार, कार्यकर्त्यावर होणार विशेषाधिकार भंगाची कारवाई
प्रचार सभेत मोरे यांचं भाषण चालू असताना रोहित पवार हे हसत होते, असंही दरेकर यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.
जनतेच्या न्यायालयात निभाव लागणार नाही म्हणून ते मुद्दाम न्यायालयात गेले; आशुतोष काळेंची कोल्हेंवर जोरदार टीका
Ashutosh Kale: विरोधकांकडे सर्व प्रकारची सत्ता असतानाही कोपरगाव शहराचा विकास करता आला नाही.याउलट होणाऱ्या विकासकामात कसा खोडा घातला.
विधानसभेची परतफेड ! सांगोल्यात शेकाप-भाजप युती, शहाजीबापू एकाकी झुंज देतील का?
Sangola Municipal Council election: सोलापूरमध्ये पुन्हा उभारी घेण्यासाठी भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत जोरदार प्रयत्न.
Rajan Patil Exclusive Interview : शरद पवारांची साथ का सोडली? राजन पाटील स्पष्टच म्हणाले
Rajan Patil Exclusive Interview : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार राजन पाटील यांची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
राधाकृष्ण विखेंनी राष्ट्रवादीत पाठविले का ? काका कोयटेंचे थेट उत्तर
Kaka Koyate: पण ते माझे मित्र आहेत. युवक काँग्रेसमध्ये आम्ही दोघांनी काम केले आहे. आमदार आशुतोष काळे हे मला अजितदादांकडे घेऊन गेले होते.
कोपरगावला दररोज पाणीपुरवठा करणार; काका कोयटेंनी मांडले विकासाचे व्हिजन
Kaka Koyate : मी उमेदवारी करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी आग्रह धरला. गावाच्या विकासासाठी काही करा, असे ते म्हणाले.
पुरणपोळी तो मेरा वीक पॉईंट है, मैं जरूर खाऊंगा; जेव्हा धर्मेंद्र तीन तास पाहुणचार घेतात !
Dharmendra हे भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे एका कार्यक्रमासाठी जाणार होते. परंतु त्यांना कार्यक्रमस्थळी थेट तीन तास उशीरा न्यायचे होते.
एसआयआर सुधारणा नाही, गुन्हा; 16 बीएलओंच्या मृत्यूचे दाखले देत राहुल गाधींचा भाजप अन् आयोगावर निशाणा
Rahul Gandhi यांनी एसआयआरमधून सुधारणा नाही केवळ दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत भाजप अन् आयोगावर निशाणा साधला आहे.
