- Home »
- BJP
BJP
हेच लोक आतापर्यंत महिलांना… फडणवीस राहुल गांधींवर बोलताच प्रणिती शिंदे मैदानात
Praniti Shinde यांनी फडणवीसांवर जोरदार पलटवार करत फडणवीसांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डीले यांना तिहेरी बळ; माजी सैनिक, जेडीएससोबत शेतकरी संघटनेचाही जाहीर पाठिंबा
Rahuri By Election-पिंपळगाव उज्जैनी येथील उज्जैनी माता आजी माजी सैनिक संघाने जाहीर निवेदनातून अक्षय कर्डिले यांना पाठिंबा दिला.
भाजप कुणाला संधी देणार ? विधानपरिषदेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी
Maharashtra Legislative Council Election-भाजपकडून विधानपरिषदेवर जाण्यासाठी शंभराहून अधिक जण इच्छुक
मोदींना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलाय, संजय राऊत यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर
राऊत यांनी पुढे आरोप केला की, पंतप्रधानांच्या वक्तव्यांकडे देश गांभीर्याने पाहत नाही, ते आचारसंहितेचा भंग करत आहेत.
विरोधकांनी डान्स करावा वक्तव्यावरून वाद; दमानियांचा फडणवीसांना खोचक सवाल, आधी 33% महिला मंत्री करा
खोचक शब्दांत विचारले की, महाराष्ट्रात 149 उमेदवारांमध्ये फक्त 15 महिला उमेदवार उभे करणारा पक्ष अशा प्रकारचे डायलॉग कसे देऊ शकतो?
सर्जेराव ज्या ताटात जेवलात त्याच ताटात घाण करायची नसते; महिला आरक्षणावरून काँग्रेसचा तांबे यांच्यावर निशाणा
काँग्रेसने तात्काळ पलटवार करत, सर्जेराव ज्या ताटात जेवलात त्याच ताटात घाण करायची नसते, असा बोचरा टोला लगावला आहे.
वांबोरी गटात भाजप महायुतीची जाहीर सभा; अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचा निर्धार
Rahuri Bye Election-महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांच्या प्रचारार्थ वांबोरी गटातील कार्यकर्त्यांची जाहीर सभा उत्साहात संपन्न झाली.
एकट्या राहुल गांधींनी भाजपला कामाला लावलय; राऊतांचा भाजपवर थेट वार
सरकारला हे विधेयक पडणार हे माहिती आहे, तरीही सरकार ते रेटत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
जनता जर तत्त्व आणि निष्ठेच्या बाजूने नसेल तर… तनपुरेंनी 20 एप्रिलपूर्वीच स्पष्टच सांगितलं
Prajakt Tanpure राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेणारे प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये जाण्याचे स्पष्ट संकेत दिले.
कदम अवघ्या 23 मतांनी विजयी, दोन वेळा लाईट गेली, पवारांची देवळालीत न झालेली सभा; राहुरी पोटनिवडणुकीचा थरार…
Rahuri Bye Election-चंद्रशेखर कदम अवघ्या 23 मतांनी निवडून आले होते. तेव्हा दोनवेळेस फेर मतमोजणी झाली होती आणि या मतमोजणीच्या वेळी विद्युत पुरवठा खंडित झाला होता.