कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत (Chhatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) पोलिसांनी काल (दि.24) तेलंगणातून अटक केली. त्यानंतर आज (दि.25) कोरटकरला कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. युक्तिवादावेळी प्रशांत कोरटकरच्या वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे दाखलेही देण्यात आले. चौकशीसाठी पोलिसांकडून सात दिवासांच्या पोलीस कोठडीची […]
MNS Yogesh Khaire Criticized Jitendra Awhad and Amol Mitkari : राज्यात छावा चित्रपट रिलीज झाल्यापासून मोठं तणावाचं वातावरण आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यावरून एक नवं युद्ध पेटलंय. दरम्यान आता यामध्ये मनसेने (MNS) देखील उडी मारल्याचं दिसतय. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि अमोल मिटकरी (Amol Mitkari) इतिहास संशोधक आहेत का ? चुकीचा इतिहास सांगून […]
महाविकास आघाडीचे आमदार अनिल परब यांनी सभागृहात राज्यपालांवर वादग्रस्त विधान केल्याने महायुतीच्या आमदारांनी त्यांना चांगलच फैलावर घेतलंय.
संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात दोन पक्षांचं रुपांतर चार पक्षांमध्ये झालं आहे. यावरुन संभाजीराजे यांनी या चारही पक्षांच्या नेत्यांवर टीका केली.
संभाजी महाराज छत्रपती यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना घडलीयं.
जम्मू-काश्मीरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा उद्योजक पुनीत बालन यांनी घोषणा केलीयं. डेक्कनमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
“लोकसभा निवडणुकीत उभे राहण्याचे जवळपास निश्चित होते. पण, मोठे महाराज उमेदवार असतील तर माझा प्रश्नच येत नाही. शाहू महाराज हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. माझ्या निवडणुकीत 100 टक्के काम केले असते आता महाराज यांच्या प्रचारात एक हजार टक्के काम करणार आहे. वडील माझे सर्वस्व आहेत. जो निर्णय महाराज घेतील त्यांच्याबरोबर मी आणि माझे सर्व कार्यकर्ते राहणार […]
कोल्हापूर : आगामी लोकसभेसाठी राज्यातील विविध पक्षांच्या जागा वाटपांचा तिढा सुटलेला नसतानाच कोल्हापूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपतींनी लोकसभेच्या रणधुमाळीतून माघार घेतली आहे. माझे वडील सर्वस्व असल्याचे म्हणत त्यांनी लोकसभेच्या मैदानातून माघार घेतल्याचे स्पष्ट केले आहे. छत्रपती शाहू महाराज लोकसभा निवडणूक लढवणार असल्याने स्वराज्य पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची […]