- Home »
- Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal
येवला मतदारसंघात शरद पवारांचा डाव, छगन भुजबळांविरोधात देणार ‘या’ उमेदवाराला संधी
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission) येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकांची
मोठी बातमी! छगन भुजबळांची प्रकृती खालावली, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोन समाजात भांडणे लावण्याचा उचलेला विडा खाली ठेवा, अन् जनतेला…; रोहित पवारांचा भुजबळांवर पलटवार
दोन समाजात वाद भांडणे लावण्याचा उचलेला विडा खाली ठेवा आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुखाने नांदू द्या.. - रोहित पवार
भुजबळ म्हणजे लिंबू कापणारा, अंगारा फुंकणारा एक चमत्कारी बाबा; जरांगेंची नव्या वादाला फुंकर
अंतरवली सराटीमध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर जरांगे तेथून निघून गेल्याचा दावा भुजबळांनी केला. त्यावर मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं.
Vidhansabha Election : राज्यात 100 टक्के महायुतीचेच सरकार येणार, मंत्री भुजबळांचा दावा
Vidhansabha Election : राज्यात 100 टक्के महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
लाठीचार्ज झाल्यावर जरांगे निघून गेले, पण रोहितदादा अन् टोपेंनी पुन्हा आणून बसवलं; भुजबळांचा दावा
अंतवलीत ज्या वेळी दगडफेक झाली आणि त्यानंतर जो लाठीचार्ज झाला तेव्हा मनोज जरांगे तेथून निघून गेला होता - भुजबळ
शिंदेंना हव्यात 120 जागा, अजित पवार ‘इतक्या’ जागांवर निवडणूक लढवणार, भाजप काय निर्णय घेणार?
Maharashtra Election : राज्यात शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीकडे
हिंमत असेल तर २८८ उमेदवार उभे करा अन् माझ्यासमोर लढा; भुजबळांचं जरांगेंना आव्हान
रोज भूमिका बदलू नका, 288 उमेदवार तुम्ही उभे करणार आहात असं बोलताय, तुमच्यात हिंमत असेल तर 288 उमेदवार उभे करा
छगन भुजबळ संतापले अन् ग्रामपंचायत भंग करण्यासाठी थेट विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार, ‘हे’ आहे कारण
Chhagan Bhujbal: राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अंगणवाडी इमारतीचा आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे लोकार्पण
महायुतीत शाब्दिक युद्ध! भुजबळ म्हणाले, महायुतीचं नुकसान टाळायचं असेल तर..
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तानाजी सावंत आणि गणेश हाके यांच्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.