- Home »
- Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal
समीर भुजबळ अपक्ष निवडणूक लढणार? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं
समीर भुजबळ त्यांचा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत असे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ म्हणाले आहेत.
छगन भुजबळांनी पक्कं ठरवलंय… यंदा सुहास कांदेंना चेपवायचच!
“समीर, नाशिक जिल्ह्यासह नांदगाव-मनमाड मतदारसंघाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी तुला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो, याच मनापासून सदिच्छा!” छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नुकतेच पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांना या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण या फक्त शुभेच्छा नव्हत्या. तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भुजबळ-कांदे वादाची एका वाक्यात पेटवेली वात होती. बुधवारपासून छगन भुजबळ विरुद्ध […]
येवला मतदारसंघात शरद पवारांचा डाव, छगन भुजबळांविरोधात देणार ‘या’ उमेदवाराला संधी
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission) येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकांची
मोठी बातमी! छगन भुजबळांची प्रकृती खालावली, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोन समाजात भांडणे लावण्याचा उचलेला विडा खाली ठेवा, अन् जनतेला…; रोहित पवारांचा भुजबळांवर पलटवार
दोन समाजात वाद भांडणे लावण्याचा उचलेला विडा खाली ठेवा आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुखाने नांदू द्या.. - रोहित पवार
भुजबळ म्हणजे लिंबू कापणारा, अंगारा फुंकणारा एक चमत्कारी बाबा; जरांगेंची नव्या वादाला फुंकर
अंतरवली सराटीमध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर जरांगे तेथून निघून गेल्याचा दावा भुजबळांनी केला. त्यावर मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं.
Vidhansabha Election : राज्यात 100 टक्के महायुतीचेच सरकार येणार, मंत्री भुजबळांचा दावा
Vidhansabha Election : राज्यात 100 टक्के महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
लाठीचार्ज झाल्यावर जरांगे निघून गेले, पण रोहितदादा अन् टोपेंनी पुन्हा आणून बसवलं; भुजबळांचा दावा
अंतवलीत ज्या वेळी दगडफेक झाली आणि त्यानंतर जो लाठीचार्ज झाला तेव्हा मनोज जरांगे तेथून निघून गेला होता - भुजबळ
शिंदेंना हव्यात 120 जागा, अजित पवार ‘इतक्या’ जागांवर निवडणूक लढवणार, भाजप काय निर्णय घेणार?
Maharashtra Election : राज्यात शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीकडे
हिंमत असेल तर २८८ उमेदवार उभे करा अन् माझ्यासमोर लढा; भुजबळांचं जरांगेंना आव्हान
रोज भूमिका बदलू नका, 288 उमेदवार तुम्ही उभे करणार आहात असं बोलताय, तुमच्यात हिंमत असेल तर 288 उमेदवार उभे करा