- Home »
- Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal
“फडणवीसांच्या प्रयत्नांमुळे बहुमत पण, आता त्यांना..” भुजबळांचा इशारा नेमका कुणाला?
राज्यातील विधानसभा निवडणुकीत 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक आहे. त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाही.
फडणवीसांना CM म्हणून पाठिंबा आहे का?, भुजबळ म्हणाले, ‘आमचा विरोध…’
राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावलं की मग आम्ही आपआपसात बसून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेऊ, असं भुजबळ म्हणाले.
‘बंटेंगे तो कटेंगे’ राज्यात चालले नाही, पण…; निकालापूर्वीच भुजबळांचे मोठे विधान…
बंटेंगे तो कटेंगे (Bantenge to Katenge) महाराष्ट्रात चालले नाही, असे भुजबळ यांनी म्हटलं.
“शरद पवारांनीच शिवसेना फोडली, आम्हाला मुख्यमंत्रीही केलं नाही”; भुजबळांचं रोखठोक उत्तर
खरंतर शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म शरद पवार यांनीच केलं, असं उत्तर छगन भुजबळ यांनी दिलं आहे.
“..म्हणून २००४ मध्ये भुजबळांना CM केलं नाही”, शरद पवारांनी सांगितलं कारण
जर २००४ मध्ये छगन भुजबळ यांच्याकडे नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती.
छगन भुजबळ असं काहीच बोलले नाहीत; पुस्तकातील दावे चर्चेत येताच अजितदादा उतरले मैदानात
भुजबळ साहेब यांनी स्वतः सांगितलं आहे की मी अशी मुलाखत दिली नाही. हे नवीन नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सरदेसाईंच्या पुस्तकात सुनेत्रा पवारांचंही नाव, सुप्रिया सुळे भडकल्या; फडणवीसांवर आगपाखड
यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्ष फोडणं, घर फोडणं हे पाप आणि असंवैधानिक गोष्टी अदृश्य शक्ती करत आहे हे मी वारंवार सांगत आले आहे.
ईडीला घाबरूनच भाजपसोबत पलायन; संजय राऊतांची भुजबळांवर टीका
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Sanjay Raut Allegations On Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांना ईडीची (ED) भिती दाखवूनच तोडलं गेलंय. स्वत: छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि त्यांचा पुतण्या तुरूंगात जावून आलेय. ईडीच्या भितीपोटी ते पक्ष सोडून गेले, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेमध्ये आज केलंय. यावेळी बोलताना […]
भुजबळ आक्रमक, पुस्तकातील दावे फेटाळत दिला कारवाईचा इशारा; म्हणाले, “आठ दिवसांनी..”
आता हे पुस्तक वाचणार आहोत. वकिलांनाही वाचण्यास देणार आहोत त्यानंतर आठ दिवसांत काय कारवाई करता येईल ती करणार आहोत.
“ईडीपासून मुक्ती मिळावी म्हणून भाजपसोबत गेलो”, भुजबळांचा खुलासा, ‘त्या’ पुस्तकातील दावा
ईडीपासून मुक्ती मिळावी यासाठी भाजपसोबत गेल्याचे छगन भुजबळांनी सांगितल्याचा दावा पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पु्स्तकात आहे.