हिंदी भाषेचा सन्मानच आहे पण सक्ती चालणार नाही. मराठी फक्त भाषा नाही तर आमची जीवनपद्धती आहे.
ज्या मतदारसंघात मतदार वाढले त्या ठिकाणी काँग्रसचे उमेदवार जिंकले, असे फडणवीस यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.
ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्यूटर गेम असल्याचे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केले आहे.
राहुल गांधी यांनी केलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
जर काँग्रेसने सरदार वल्लभभाई पटेल यांचं ऐकलं असतं तर 75 वर्षांपासून सुरू असलेल्या दहशतवादी घटनांचा सिलसिला केव्हाच थांबला असता.
Congress नेते धनंजय शिंदे यांनी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्याविरोधात दादर पोलीस स्थानकात दिली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाल्यानंतर (India Pakistan Ceasefire) यावर आता राजकारण सुरू झालं आहे.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी इलाहाबाद हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकते दाखल याचिका फेटाळली गेली आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सरचिटणीस पदाचा राजीनामा पक्षाकडे सोपवला आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीरामपुरातील माजी नगराध्यक्षांसही दिग्गज स्थानिक नेत्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला.