काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी इलाहाबाद हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकते दाखल याचिका फेटाळली गेली आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सरचिटणीस पदाचा राजीनामा पक्षाकडे सोपवला आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीरामपुरातील माजी नगराध्यक्षांसही दिग्गज स्थानिक नेत्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चक्क भाजप आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात हा चमत्कार दुसऱ्यांदा घडला आहे.
भाजपने सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणाचे घाणेरडे राजकारण करुन मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाल्ले आहे असा घणाघात त्यांनीए एक्स पोस्टद्वारे केला आहे.
आसाममध्ये काँग्रेसचे सरकार असताना मला मारहाण झाली. सात दिवस तुरुंगातील जेवण खावं लागलं असे अमित शाह म्हणाले.
छत्तीसगड दारू घोटाळ्यात ईडीने मोठी कारवाई केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मुलावर कारवाईचा फास आवळण्यात आला आहे.
साताऱ्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अॅड. उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली.
काही लोक आतून भाजपला मदत होईल असे काम करत आहेत. अशा 10,15,20 किंवा 30 लोकांना पक्षातून बाहेर काढावे लागले तरी चालेल.
कर्नाटक आणि केरळ या दक्षिण भारतातील दोन राज्यांत राजकीय हालचाली वेगाने घडत आहेत.