फक्त दिल्लीच नाही तर आंध्र प्रदेश, नागालँड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या चार राज्यांत काँग्रेसचा एकही आमदार नाही.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत (Maharashtra Elections) खळबळजनक दावा केला.
शनिवारी बिहारच्या मुझफ्फरपूर न्यायालयात वकील सुधी ओझा यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
नवी मुंबईत काँग्रेस पक्षात राजकीय भूकंप झाला आहे. ज्येष्ठ नेते रमाकांत म्हात्रे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस ज्या पद्धतीने दिल्ली निवडणूक लढत आहे ते पाहून नक्कीच आश्चर्य होईल.
तिन्ही पक्षांसाठी दीड दीड वर्षाचा फॉर्म्युला तयार होत आहे. या फॉर्म्युल्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आग्रही असल्याची माहिती आहे.
काँग्रेस आणि भाजपच नाही तर अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री अतिशी, मनीष सिसोदिया यांनाही ही निवडणूक सोपी राहिलेली नाही.
भारतीय संविधानाच्या निर्मितीत ब्राह्मणांचंही महत्वाचं योगदान आहे असं वक्तव्य कृष्ण एस. दिक्षित यांनी केलं आहे.
राजकीय वारसा घेऊन राजकारणात आलेल्या अनेक नेत्यांची परीक्षा या दिल्लीच्या निवडणुकीत होणार आहे.
सन 2023 मधील जुलै महिन्यात बंगळुरू मध्ये इंडिया आघाडीचा पाया घातला गेला होता. या आघाडीत 26 पक्ष सहभागी झाले होते.