- Home »
- Congress Party
Congress Party
सोलापूर बाजार समिती निवडणुकीत ट्विस्ट, भाजप अन् काँग्रेस एकत्र; कसा घडला चमत्कार?
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चक्क भाजप आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात हा चमत्कार दुसऱ्यांदा घडला आहे.
“भाजपने मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं”, सुशांत सिंह प्रकरणात काँग्रेस नेत्याचा घणाघात
भाजपने सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणाचे घाणेरडे राजकारण करुन मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाल्ले आहे असा घणाघात त्यांनीए एक्स पोस्टद्वारे केला आहे.
“काठ्यांनी मारलं, सात दिवस तुरुंगातील अन्न खाल्लं”, अमित शाहांनी सांगितला काँग्रेस राजवटीतील ‘कटू’ प्रसंग
आसाममध्ये काँग्रेसचे सरकार असताना मला मारहाण झाली. सात दिवस तुरुंगातील जेवण खावं लागलं असे अमित शाह म्हणाले.
मोठी बातमी! माजी मुख्यमंत्र्याच्या मुलावर ईडीची रेड; दारू घोटाळ्याचं कनेक्शन काय?
छत्तीसगड दारू घोटाळ्यात ईडीने मोठी कारवाई केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मुलावर कारवाईचा फास आवळण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला तडे; ‘हा’ बडा नेता करणार अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
साताऱ्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अॅड. उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली.
भाजपला मदत करणाऱ्या नेत्यांना पक्षाबाहेर हाकलणार; राहुल गांधी चिडले, दिला ‘हा’ इशारा
काही लोक आतून भाजपला मदत होईल असे काम करत आहेत. अशा 10,15,20 किंवा 30 लोकांना पक्षातून बाहेर काढावे लागले तरी चालेल.
दोन काँग्रेसी काँग्रेसलाच खटकतात, कर्नाटक अन् केरळच्या ‘मूड’चा काँग्रेसला फटका?
कर्नाटक आणि केरळ या दक्षिण भारतातील दोन राज्यांत राजकीय हालचाली वेगाने घडत आहेत.
शॅडो कॅबिनेटच्या माध्यमातून काँग्रेस-ठाकरे सेनेला शह देणार? पवारांचा नवा डाव..
पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवार यांनी नव्या रणनितीचा अवलंब करत शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
पक्षातील फूट थोरात रोखणार का? संगमनेरात आज कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद..
राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आपल्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे.
इंडिया आघाडीची परीक्षा अन् काँग्रेसचा मूडच बदलला; राज्यांत ‘हा’ फॉर्म्यूला घेतोय आकार?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस इंडिया आघाडीच्या बाबतीत घाईत नाही. तर राज्यवार आघाडी करण्याकडे काँग्रेसचा कल आहे.
