- Home »
- Congress Party
Congress Party
आठ महिन्यांचं पॉलिटिक्स! इंडिया आघाडीला तडे; काँग्रेसची कोंडी अन् मित्र दुरावले
सन 2023 मधील जुलै महिन्यात बंगळुरू मध्ये इंडिया आघाडीचा पाया घातला गेला होता. या आघाडीत 26 पक्ष सहभागी झाले होते.
मविआत जुंपली, राऊतांनीही काडी टाकली, म्हणाले, “काँग्रेसनेच १७ दिवस घोळ..”
महायुतीचं जागावाटप आमच्या दोन महिने आधीच संपलं होतं. विजय वडेट्टीवारांची खंत ही संपूर्ण महाविकास आघाडीची खंत आहे.
“मोठ्या आकाला वाचविण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो”, काँग्रेस नेत्याचा दावा
Vijay Wadettiwar on Beed Crime : मागील काही दिवसांपासून फरार असलेल्या वाल्मीक कराडने पु्ण्यात (Walmik Karad) सीआयडीसमोर आत्मसमर्पण केलं. यानंतर त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सु्नावली. काल कोठडीतील पहिल्याच दिवशी वाल्मीक कराडची प्रकृती बिघडल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर आता आणखी एक बातमी राजकारणात चर्चेची होत आहे. मोठ्या आकाला […]
राजकारणातील दुर्मिळ घडामोड! प्रियंका गांधींनी केलं अमित शाहांचं कौतुक; आभारही मानले
अमित शाह यांनी फक्त 25 दिवसांत आश्वासन पूर्ण केल्याबद्दल खासदार प्रियंका गांधी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
मनमोहन सिंह यांचा एक कॉल अन् उपोषण थांबलं.. विरोधी नेत्याचा आठवणींना उजाळा
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एक आठवण सोशल मीडियातून सांगितली आहे.
अर्थमंत्री पद मिळालं पण मनमोहन सिंहांना खरं वाटलंच नाही.. जाणून घ्या, काय घडलं होतं?
तत्कालीन पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव यांनी डॉ. सिंह यांना अर्थमंत्री बनण्याचा प्रस्ताव रात्री झोपेतून उठवून दिला होता.
रोजगार गॅरंटी अन् स्किल डेव्हलपमेंट.. अर्थव्यवस्थेला बूस्ट देणारे डॉक्टर ‘मनमोहन’
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे गुरुवारी वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीतील एम्स मध्ये निधन झालं.
निवडणुकीआधीच कुस्ती! काँग्रस नेत्याच्या ‘त्या’ वक्तव्यावर आप नेत्यांचा संताप; कारवाईची मागणी
काँग्रेस नेते अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांना अँटी नॅशनल म्हटलं. त्यांच्या या शब्द प्रयोगामुळे आप नेते चांगलेच भडकले आहेत.
‘इंडिया’च्या नेतृत्वाचा विचार सोडा, ममता बॅनर्जीत क्षमता; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर
माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर म्हणाले, इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याचा विचार आता काँग्रेसने सोडून द्यायला हवा.
काँग्रेस-भाजप खासदारांची धक्काबुक्की; लोकसभा अध्यक्षांनी घेतला ‘हा’ निर्णय
आता कोणताही खासदार संसद भवनाच्या गेटवर आंदोलन किंवा विरोध प्रदर्शन करू शकणार नाही.
