- Home »
- Congress Party
Congress Party
EVM वरून काँग्रेसमध्ये फूट! पक्ष ताकदीने लढलाच नाही; कुणी लावला नाराजीचा सूर?
बहुसंख्य उमेदवारांनी ईव्हीएमचा घोळ असल्याचा दावा केला तर काहींनी ईव्हीएमवर पराभवाचं खापर फोडणं योग्य नाही असं सांगितलं.
काँग्रेसमध्ये असंतोषाची लाट! पटोले नको ठाकरे हवेत; बैठकीतील आतली बातमी फुटली
नाना पटोलेंच्या जागी आमदार विकास ठाकरे यांना प्रदेशाध्यक्ष करा अशी मागणी नागपूर शहर काँग्रेस कमिटीने केली आहे.
जेपी, एडविना, आइंस्टाइनना लिहिलेली नेहरूंची पत्रे परत करा; PM म्यूजियमचं राहुल गांधींना पत्र
प्रधानमंत्री संग्रहालय आणि पु्स्तकालय सोसायटीचे सदस्य रिजवान कादरी यांनी राहुल गांधी यांना एक पत्र लिहीले आहे.
काँग्रेसचं चाललंय काय? आमदार अन् उमेदवारांची बैठक; पराभवाचं उत्तर मिळणार..
प्रशांत गोडसे, मुंबई | महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला (Ramesh Chennithala) येत्या मंगळवारी (१७ डिसेंबर) काँग्रेस पक्षाचे (Congress) नवनिर्वाचित विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य व २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील पक्षाचे सर्व उमेदवार यांच्याशी नागपूरमध्ये चर्चा करणार आहेत. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात ही चर्चा होणार आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता आमदारांशी तर दुपारी १ वाजता विधानसभा […]
पुतण्या अन् काकांच्या भेटीने राजकीय भूकंप, वडेट्टीवारांना संशय म्हणाले, “कुछ तो..”
ज्या बैठका होत आहे त्यातून कुछ तो गडबड है असे म्हणायला स्कोप आहे असे वडेट्टीवार म्हणाले आहेत.
“फडणवीस अनुभवी त्यांनी आता…” काँग्रेसमधील मित्राने व्यक्त केली खास अपेक्षा
माझे मित्र सीएम झाले त्यांना शुभेच्छा आहेत. आता त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या समस्या दूर व्हाव्यात अशी अपेक्षा आहे.
निवडणुकीत पराभव का झाला? थोरात म्हणाले, “मला सगळ्यांवर..”
थोरातांचा पराभव राज्यात चर्चेचा ठरला. असं नेमकं काय घडलं की थोरातांचा पराभव व्हावा असा प्रश्न सगळ्यांनाच पडला.
“मी स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा, लढणारच!” बाळासाहेब थोरातांनी आता ठरवलंच
पराभवानं खचून न जाता अधिक जोमाने काम करू यासाठी मला तुमचीही साथ लागणार आहे अशी साद थोरातांनी संगमनेरकरांना घातली.
काँग्रेसनंतर केजरीवालांचाही डाव, दिल्ली निवडणुकीत आघाडी नाहीच; स्वबळावर लढणार
आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी कोणत्याच पक्षाशी आघाडी करणार नाही अशी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली.
“एक दिवसांत ९.९९ लाख मतदान कसं वाढलं?”, पटोलेंनी निवडणूक आयोगाला पुन्हा घेरलं
राज्यातील किती मतदारसंघावर संध्याकाळी ५ नंतर मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या? याचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे निवडणूक आयोगाने जाहीर करावेत
