सांगली लोकसभा मतदारसंघात मी निवडणूक लढावी अशी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा होती. परंतु, मी निवडणूक लढणार नाही असं स्पष्ट सांगितल्याचे आमदार विश्वजीत कदम म्हणाले.
महाराष्ट्रात यंदा राजकारण पूर्ण बदललं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत.
लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी नेते मंडळीत पक्ष बदलण्याची स्पर्धाच सुरू होती. अनेक दिग्गज नेत्यांनी आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन पक्ष बदल केला.
1996 पासूनचा इतिहास पाहिला तर मध्य प्रदेशात भाजप प्रत्येक निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी होत आला आहे.
नव्वदच्या दशकात देशाने असाही एक काळ पाहिला ज्यावेळी कोणताच पक्ष आणि आघाडीला बहुमत मिळत नव्हते. त्यामुळे अन्य पक्षांना सोबत घेऊन आघाडीचे सरकार स्थापन करावे लागत होते.
सॅम पित्रोदा यांची काँग्रेसला अडचणीत आणण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी सुद्धा त्यांच्या तोंडातून निघालेल्या शब्द बाणांनी काँग्रेसला घायाळ केले आहे.
शरद पवारांच्या वक्तव्यात तथ्य आहे. त्यांच्यासारखे मोठे नेते ज्यावेळी बोलतात त्यावेळी दूरवरचा अभ्यास करूनच बोलत असतात.
ज्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे सीएम आणि देशाचे पीएम सुद्धा नव्हते त्यावेळी सुद्धा गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप काँग्रेसपेक्षा चांगली कामगिरी करत होता.
आगामी लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष एकवटतील तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य शरद पवार यांनी एका मुलाखतीत केलं.
हरियाणात सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. तीन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेत सरकारला मोठ्या संकटात ढकलले आहे.