व्हायरल होत असलेला व्हिडिओ मी पाहिला. कार्यकर्ता वरून पाणी टाकत होता आणि मी माझ्या हाताने पाय धुत होतो.
राज्यसभेच्या दहा जागांसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. राज्यसभेतील सदस्य लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने या जागा रिक्त झाल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याने पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे.
गुजरात राज्यातील 26 पैकी 25 मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर एका ठिकाणी काँग्रेसच आघाडीवर आहे.
निवडणुकीच्या काळात काँग्रेस नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे काँग्रेस पक्षाची मोठी अडचण झाली.
1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले होते. यासाठी अय्यर यांनी कथित हा शब्द वापरला होता. या वक्तव्याबद्दल मणिशंकर अय्यर यांनी माफी मागितली.
भाजपने मागील दहा वर्षांच्या काळात स्वतःला मजबूत केले आणि आज ओडिशा राज्यात सत्ताधारी बीजेडीला टक्कर देत आहे.
लोकसभा निवडणुकीत राजद नेते तेजस्वी यादव पूर्ण बिहार राज्यात फिरून प्रचार करत आहेत.
यंदा लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा विजयी होईल असा अंदाज योगेंद्र यादव यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या निवडणूक चिन्हांची स्टोरी सुद्धा खास आहे. या पक्षांचे निवडणूक चिन्ह तीन वेळी बदलले