संसदेत चक्रव्यूहाचं भाषण केल्यानंतर ईडीकडून कारवाईची तयारी केली जात आहे असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी भविष्यात देशाचे पंतप्रधान असू शकतील असा दावा प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी एका कार्यक्रमात केला.
मागील दहा वर्षांपासून सत्तेतून बाहेर असलेल्या काँग्रेसला २०२४ मधील लोकसभा निवडणुका टॉनिक देणाऱ्या ठरल्या आहेत.
आता राहुल गांधी यांचं दुसरं भाषणही वादात सापडलं आहे. या भाषणातील काही शब्द वगळण्यात आले आहेत.
नागपूर जिल्हा बँकेतील कथित घोटाळा प्रकरणात शिक्षेविरोधात केदार यांची याचिका सुप्रीम कोर्टाने आज फेटाळून लावली.
ईडीने आज शनिवारी हरयाणा राज्यातील सोनीपत येथील काँग्रेस आमदार सुरेंद्र पवार यांना अटक केली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर दिल्ली आणि पंजाब मधील सत्ताधारी आम आदमी पक्षाने काँग्रेसला पहिला धक्का दिला आहे.
उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी असं वक्तव्य करायला नको होतं अशी खंत आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
कोणते आमदार फुटणार याची फक्त हिंट मी माध्यमांना दिली होती. पण पक्ष कार्यालयात वरिष्ठांना कोणते आमदार फुटणार याची माहितीच दिली होती.
देशातील सात राज्यांतील 13 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीने भाजपला (INDIA Alliance) जोरदार धक्का दिला आहे.