आम्ही एकत्रित राहू. उद्याचं बैठकीत आम्ही धोरणं ठरवू. उद्याची बैठक ही दिल्लीला होऊ शकतो, असं शरद पवार म्हणाले.
सध्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) सुमारे 10 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार भाजपला हा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. भाजपला वीस ते बावीस जागा मिळण्याचा अंदाज आहे.
लोकसभा निवडणुकीत सर्वात चर्चा झालेल्या जागांपैकी सांगलीचा मतदारसंघदेखील आघाडीवर होता. या ठिकाणी मविआकडून ठाकरे गटाने चंद्राहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली होती.
मागील लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर या निवडणुकीत अनेक रेकॉर्ड झाल्याचे दिसून आले. काही उमेदवार तर एक टक्क्यांपेक्षाही कमी अंतराने विजयी झाले
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला बहुमत मिळाल्यास ४८ तासांत पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्चित करून शपथ दिली जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बोलणं ऐकून हसू येत असल्याचा खोचक टोला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी लगावलायं. पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधीवर केलेल्या विधानावरुन खर्गेंनी टोलेबाजी केलीयं.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपसह संपूर्ण यंत्रणेला अक्षरशः घाम फोडला.
मतदानाची प्रक्रिया ही पारदर्शक आहे. कुठलाही भेदभाव केला जात नाही. उमेदवारांना मतदान केंद्रावरील मतदान झाल्याचा फॉर्म 17 सी दिला जात आहे.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना काँग्रेसला मतदान करता आलेले नाही.