- Home »
- Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
लेट्सअप स्पेशल : मराठा समाज भाजपला धक्क्याला लावणार?
जरांगे यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून सर्वाधिक प्रतिसाद मराठवाड्यात मिळाला. भाजपने या आंदोलनाबाबत सुरुवातीला न्यूट्रल भूमिका ठेवली होती.
फडणवीसांचा पलटवार; म्हणाले, उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय
उद्धव ठाकरेंनी माकडं अशी टीका केल्यांतर त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरेंच मानसिक संतुलन बिघडलं आहे.
दानवेंना निवडून द्या, मराठवाडा दुष्काळमुक्त करू -फडणवीस
रावसाहेब दानवे हे मराठवाड्याची शान आहेत. त्यांना आपण सहाव्यांदा निवडून द्या आम्ही मराठवाडा दुष्काळमुक्त करू असं प्रचारसभेत फडणवीस म्हणाले.
शरद पवारांना आपला पक्ष चालवणं शक्य नसावं म्हणून…; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
पक्ष चालवणं पवारांना शक्य नसावं म्हणून त्यांच्या डोक्यात हा विचार आला. पवारांना नवीन पक्ष बनवून पुन्हा तो कॉंग्रेसमध्ये विलीन करण्याची सवय.
ऐन भाषणात बत्ती गुल! फडणवीस म्हणतात, “हमको रोक सके किसी अंधेरे में…”
भुसावळ येथील सभेत फडणवीस भाषण करत होते. त्यावेळी अचानक लाईट गेली. त्यावेळीही फडणवीसांनी भाषण थांबवलं नाही.
मतदानानंतर सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी; फडणवीस म्हणतात, ‘निवडणुकीत ‘इमोश्नल टॅक्टिक्स!’
याला मी फक्त इमोश्नल टॅक्टिक्स म्हणेल. निवडणुकीत भावनिक स्ट्रॅटेजी असतात त्यापैकी हा एक भाग आहे. यापेक्षा मी जास्त टिप्पणी करणार नाही.
शेवटच्या क्षणी राणेंना उमेदवारी मात्र विधानसभेत आम्ही … रामदास कदमांचा थेट महायुतीला इशारा
Ramdas Kadam Interview : शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे
पाच वर्ष किती फेसबुक पोस्ट टाकल्या ? कुठे जाणार होते ? जर सत्य बाहेर…; फडणवीसांचा कोल्हेंना इशारा
Devendra Fadnavis: आढळरावांपेक्षा एका गोष्टीत अमोल कोल्हे हे सरस आहेत. आढळराव यांना नाटककार नाहीत. आढळराव तुम्हाला नाटक जमत नाही.
‘निवडून आले चार अन् पक्ष उरला पाव’ फडणवीसांनी उडवली पवारांच्या जाहीरनाम्याची खिल्ली
राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीरनाम्याची खिल्ली उडवत. फक्त मोदींचा जाहीरनामाच चालणार असे फडणवीस म्हणाले.
‘शिरुरची लोकं हुशार, एकदाच तिकीट घेतात नाटक फ्लॉप निघालं तर..’ फडणवीसांचे कोल्हेंना खोचक टोले
लोकं एकदाच नाटकाचं तिकीट घेऊन नाटक पहायला जातात. नाटक जर फ्लॉप निघालं तर पुन्हा कुणीच नाटक पहायला जात नाही.