- Home »
- Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
इंडिया आघाडी म्हणजे खिचडी, ते संगीत खुर्ची खेळून पंतप्रधान निवडतील; फडणीसांचा टोला
इंडियाची सत्ता आल्यास ते संगीत खुर्ची खेळून दरवर्षी नवा पंतप्रधान निवडत बसतील, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.
आम्ही उज्जल निकमांच्या बाजूने तर कॉंग्रेस-शिवसेना कसाबच्या बाजूने…; फडणवीसांचे टीकास्त्र
कॉंग्रेस (Congress) पक्ष आणि ठाकरेंची शिवसेना (Shivsena)अजमल कसाबच्या बाजूने आहे, तर आम्ही उज्जल निकम (Ujjal Nikam) यांच्या बाजूने आहोत
‘मोदींना आजपर्यंत महाराष्ट्राचं प्रेम मिळालं, आता शाप अनुभवा’; उद्धव ठाकरेंचा घणाघात
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आजपर्यंत महाराष्ट्राचं प्रेम मिळालं आता शापही अनुभवा असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
“उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच CM व्हायचं होतं, त्यांनी..” फडणवीसांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असा दावा फडणवीस यांनी केला.
मालक पाहून बैल खरेदी करतात का? रोहित पाटलांचा फडणवीसांना जोरदार टोला
महाविकास आघाडीचे अहमदनगरचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार सभेत बोलताना रोहित आरआर पाटील यांची फडणवीसांच्या वक्तव्यावरून जोरदार फटकेबाजी
मशिदीतून फतवे निघत आहेत; राज ठाकरेंनंतर फडणवीसांचाही आरोप
मुस्लिम मोहल्यांमध्ये फतवे निघत असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनीही मशिदीतून फतवे निघत असल्याचा दावा केला
उद्धव ठाकरे मानसिक रुग्ण, त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जा; फडणवीसांचे टीकास्त्र
देवेंद्र फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ठाकरे मानसिक रुग्ण असून त्यांना मानसोपचार तज्ञांकडे घेऊन जा, असा टोला फडणवीसांनी लगावला.
पक्ष कमजोर झाली की शरद पवार कॉंग्रेससोबत जातात; देवेंद्र फडणवीसांचा टोला
जेव्हा पवारांचा पक्ष कमकुवत होतो तेव्हा ते कॉंग्रेसमध्ये विलीन होतात, आपली पोझिशन नीट करतात आणि पुन्हा बाहेर पडतात - फडणवीस
मोदींची शरद पवारांना खुली ऑफर; फडणवीस म्हणाले, ‘मोदींनी ऑफर नाही, तर सल्ला…’
एनडीएमध्ये आले तरच तुमचे राजकीय मनसुबे पूर्ण होतील, हा सल्ला मोदींनी पवारांना दिला. ही ऑफर नाही, असं फडणवीस म्हणाले.
अहमदनगर जिल्हा दुष्काळमुक्त करणार! डॉ. सुजय विखेंना साथ द्या -फडणवीस
नगर जिल्ह्या दुष्काळमुक्त करण्याचं महायुती सरकारचं धोरण आहे. त्यामुळे सुजय विखे यांना निवडून द्या अस फडणवीस म्हणाले. ते प्रचार सभेत बोलत होते.