महाराष्ट्रहे असिमित ताकदीचे राज्य आहे. आता आपण क्रमांक एक वर आहोत, म्हणून थांबू नका, असा मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला
MLA Rohit Patil Speech : अमृताहुनही गोड तुझे नाव देवा, असं म्हणत रोहित पाटलांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख केला.
CM Fadnavis Reaction After Rahul Narvekar Elected As Assembly Speaker : राज्यात आज विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आमदार राहुल नार्वेकर यांची दुसऱ्यांचा विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झालीय. यावेळी बिनविरोध, एकमताने नार्वेकर यांची (Rahul Narvekar) विधानसभा अध्यक्षपदी निवड झालीय. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) राहुल नार्वेकरांचं कौतुक केलंय. राहुल नार्वेकर यांनी चांगल्या प्रकारचं […]
८ वर्षांपूर्वी कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
Eknath Khadse Statement On Devendra Fadnavis : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर एकनाथ खडसे यांचं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलंय. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत दुश्मनी नाही, तर विरोधी पक्षाची भूमिका म्हणून विरोध होता. मात्र, व्यक्तिगतरित्या संबंध चांगले असल्याची प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांनी माध्यमांना दिले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेले मतभेद पुढील […]
Mahayuti Government : मुंबईतील आझाद मैदानात महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली आहे.
Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्यंमत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) झालेल्या या शपथविधी सोहळ्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्री तसेच बॉलीवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते मात्र या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) अध्यक्ष शरद पवार […]
CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) पहिल्या दिवसापासूनच कामाला
मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतलेले एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदावर ठाम आहेत.
माझे मित्र सीएम झाले त्यांना शुभेच्छा आहेत. आता त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या समस्या दूर व्हाव्यात अशी अपेक्षा आहे.