मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
वीजबिल थकबाकीदारांना सरकारने मोठा दिलासा दिला असून येत्या 1 सप्टेंबरपासून 'अभय योजना' लागू करण्यात येणार आहे. या योजनेद्वारे थकबाकीदारांना दिलासा मिळणार आहे.
फडणवीसांच्या जवळचे मला येऊन मला गुपचूप भेटतात आणि फडणवीसांची तक्रार करतात. निवडणूक लढवण्याची वेळ आली तर मी सगळं उघड करेन.
आगामी काळात काय रणनीती असेल ते आताच उघड करणार नाही. नाहीतर देवेंद्र फडणवीस लगेच डाव टाकतील, असे जरांगे पाटील म्हणाले.
जोपर्यंत शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र तोडून वेगळा विदर्भ करत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाहीत अशी घोषणा कोणी केली?, राऊतांचा फडणवीसांना टोला
देवेंद्र फडणवीस हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असून शिवरायांच्या इतिहासाचे शत्रू आहेत. शेवटचे पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे उत्तराधिकारी - राऊत
महाराजांचे शौर्य कमी करण्याचा प्रयत्न करतायत. हा अक्षम्य गुन्हा आहे.. एकदा नाही दोनदा लुटली.फडणवीस साहेब महाराजांचा अपमान का केलात?
उद्धव ठाकरे यांनी फक्त खुर्चीसाठीच काँग्रेसचं मिंधेपण स्विकारलं असल्याचं चोख प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.
Harshvardhan Patil : येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वीच राज्यात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे.
Devendra Fadnavis : माझी लाडकी बहिण योजनेचा मेळावा आज नागपूरमध्ये राज्य सरकारकडून आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री