- Home »
- Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला, विक्रमी 15 लाख 75 हजार कोटींचे करार
CM Devendra Fadnavis : दावोसमधील (Davos) वर्ल्ड इकॉनॉमीक फोरमच्या (World Economic Forum) भारताच्या पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्राचाच
वेदांता गेला किती दिवस सांगणार? आम्ही १५ लाख ७० हजार कोटींची गुंतवणूक आणली; उदय सामंत
राज्य सरकारने आतापर्यंत १५ लाख ७० हजार कोटींचे एमोयू केले. या गुंतवणुकीतून १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होईल - उदय सामंत
गुडन्यूज! राज्यात 16 लाख युवकांना मिळणार नोकऱ्या; दावोसमध्ये 54 करारांवर शिक्कामोर्तब
दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये दुसऱ्या दिवसांपर्यंत महाराष्ट्रात 15.70 लाख कोटी गुंतवणुकीचे 54 करार.
जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर, CM फडणवीसांची मोठी घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.
CM देवेंद्र फडणवीसांचे झ्युरिकमध्ये मराठी बंधू-भगिणींकडून जल्लोषात स्वागत, पाहा फोटो…
Devendra Fadnavis : परकीय गुंतवणूक राज्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी मध्यरात्री दावोसच्या दौऱ्यावर गेले.
‘पालकमंत्रिपदाची जबाबदारी नको…’, पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच धनंजय मुंडेंचा मोठा खुलासा
Dhananjay Munde On Ajir Pawar : राज्य सरकारकडून आज पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्याचे अन्न, नागरी
मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे तर अजित पवार बीडचे पालकमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहे तर अजित पवार बीडचे पालकमंत्री होणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर कुणाचा दबाव आहे का?, धनंजय मुंडेंच्या राजीन्याम्यावर आदित्य ठाकरेंचा प्रश्न
संतोष देशमुख हत्या प्रकरणी बोलताना आदित्य ठाकरे यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी विचारण्यात आले होते.
सैफवरील चाकू हल्ल्याप्रकरणी CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, ‘हल्ल्याचे बरेच धागेदोरे पोलिसांकडे, लवकरच….’
सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत पोलिसांकडे बरेच धागेदोरे आहेत. त्या आधारावर पोलीस काम करत आहेत. - देवेंद्र फडणवीस
नाराज भुजबळ देणार अजितदादांना धक्का, भाजप भुजबळांना राज्यसभेवर घेणार?
Chhagan Bhujbal : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार (Mahayuti Government) स्थापन झाल्यानंतर महायुतीमध्ये अनेक मतभेद निर्माण झाले
