यावेळी संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणातील एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्याबाबत भाष्य केले. मला वाटत नाही
MLA Suresh Dhas : संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) भाजप (BJP)
Anjali Damania Exclusive : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, याच एका घटनेनंतर मंत्री धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करू नये अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना यातून वगळण्यात आले. मात्र, सामजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी धनंजय मुंडेंचा संपूर्ण कट्टाचिठ्ठाच काढल्याने आता मंत्रीपदही जातयं का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लेटस्अप […]
Anjali Damania On Dhananjay Munde : बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Murder Case) संपूर्ण
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतात पण आता त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावी असे संभाजीराजे म्हणाले आहेत.
त्यामुळे शेतकऱ्याची फसवणूकच सत्ताधारी करत असतील तर त्यांनी न्याय मागायचा कुणाकडे असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.
Santosh Deshmukh Murder Case Should Investigated In Fast Track Court : संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणाचा तपास फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना तात्काळ फाशी द्यावी, अशी मागणी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलीय. देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडले जात आहे. दरम्यान त्यांचं मोठं वक्तव्य समोर आलंय. अशातच गहिनीनाथ गड येथे आयोजित सभेतील […]
धनंजय मुंडेंनी म्हटलं की, पहाटेचा शपथविधी हे एक षडयंत्र होतं. जर षडयंत्र होतं तर कोणी रचलं? उद्धव ठाकरे तर षडयंत्र रचू शकत नाहीत.
गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) असते तर धनंजय मुंडे यांना घरातूनच नव्हे तर जिल्ह्यातून लाथ मारून हाकलून लावले असते.