गुन्हेगारीमुळे बीड जिल्हा राज्यात बदनाम झालेला आहे. येथील एसपी नवनीत कॉवत यांनी गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी गुन्हेगारांची सफाई मोहीम सुरू केलीय.
Ranjit Kasle : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात चर्चेत आला आहे.
भाजपने आमदार सुरेश धस यांना शांत राहायला सांगितलय असा थेट प्रश्न माध्यामांनी विचारला असता, बावकुळे म्हणाले तुम्हला कुणी
Beed Guardian Ministe Ajit Pawar: रविवारी अजित पवार यांचा पालकमंत्री म्हणून बीडाला पहिलाच दौरा झाला पण तो ही मध्यरात्री दीड वाजता.
Mahadev Jankar पोलिस खात्यालाही आमच्यासारख्या लोकांच्या स्टेटमेंटमुळे बाधा येऊ नये. जे सत्य आहे. ते बाहेर यावं.
Suresh Dhas On Ajit Pawar: त्यांना पालकमंत्रिपद देऊ नये हा निर्णय अजित पवार यांनी घेतला पाहिजे. त्यांना पद दिल्यास परिणाम वेगळे होतील.
Ajit Pawar म्हणाले, सरपंच संतोष देशमुख (santosh deshmukh) हत्या ही दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांची कोणाचीही गय करणार नाही.
2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादकांना शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे.
धनंजय मुंडें शरद पवारांना लक्ष केलं. म्हणाले 2017 ला शिवसेनेला दूर करण्यासाठी बैठका झाल्या. तसंच, 2019 चा शपथविदी पवारांच्या संमतिनेच झाला.
Maharashtra Politics : काका मला वाचवा, हे वाक्य प्रत्येक मराठी माणसाला माहिती आहे. काकानेच टाकलेल्या डावापासून सुटका करण्यासाठी काकाचेच पाय धरण्याची वेळ येते, असे या वाक्यातून दिसून येते. पण सध्याच्या राजकारणात अनेक पुतणे आपल्या काकांवर भारी पडत असल्याचे चित्र आहे. भाऊबंदकीची भांडणे अनेक कुटुंबाला नवीन नाहीत. सत्ता आणि राजकारण आले की ही भाऊबंदकी उफाळून येतेच. […]