- Home »
- Dhanjay Munde
Dhanjay Munde
वाल्मिक कराडच्या खास गँगवर मोक्का, दहशतीचा पॅटर्नही ‘तोच’, गुन्ह्यांची कुंडली मोठी
गुन्हेगारीमुळे बीड जिल्हा राज्यात बदनाम झालेला आहे. येथील एसपी नवनीत कॉवत यांनी गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी गुन्हेगारांची सफाई मोहीम सुरू केलीय.
रणजित कासलेंना आणखी एक दणका, एसपी नवनीत कावतांची महत्वाची माहिती
Ranjit Kasle : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात चर्चेत आला आहे.
भाजपने सुरेश धस यांना शांत राहायला सांगितलं का?, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे रागावले.. म्हणाले, आम्ही…
भाजपने आमदार सुरेश धस यांना शांत राहायला सांगितलय असा थेट प्रश्न माध्यामांनी विचारला असता, बावकुळे म्हणाले तुम्हला कुणी
अजितदादा रात्री दीड वाजता बीडला… कलेक्टरांनी रातोरात केल्या नऊ हजार सह्या
Beed Guardian Ministe Ajit Pawar: रविवारी अजित पवार यांचा पालकमंत्री म्हणून बीडाला पहिलाच दौरा झाला पण तो ही मध्यरात्री दीड वाजता.
कुणाचा राजीनामा मागण्याची गरज नाही; महादेव जानकर ठामपणे धनंजय मुंडेंच्या पाठीशी, राजकीय नेत्यांनाही का फटकारले ?
Mahadev Jankar पोलिस खात्यालाही आमच्यासारख्या लोकांच्या स्टेटमेंटमुळे बाधा येऊ नये. जे सत्य आहे. ते बाहेर यावं.
अजितदादा चुकले तर त्यांना परिणाम भोगावे लागतील; बीडच्या पालकमंत्र्यांवरून सुरेश धसांचा इशारा
Suresh Dhas On Ajit Pawar: त्यांना पालकमंत्रिपद देऊ नये हा निर्णय अजित पवार यांनी घेतला पाहिजे. त्यांना पद दिल्यास परिणाम वेगळे होतील.
मास्टरमाइंड कोणीही असला तरी त्याला शोधून काढणार; अजित पवार यांचे संतोष देशमुखांच्या कुटुंबाला आश्वासन
Ajit Pawar म्हणाले, सरपंच संतोष देशमुख (santosh deshmukh) हत्या ही दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांची कोणाचीही गय करणार नाही.
कापूस, सोयाबीन उत्पादकांसाठी खूशखबर ! चार हजार कोटी मिळणार, शासन निर्णयात अटी काय आहेत ?
2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादकांना शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे.
धनंजय मुंडेंचा खळबळजनक दावा! म्हणाले, शरद पवारांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी झाला
धनंजय मुंडें शरद पवारांना लक्ष केलं. म्हणाले 2017 ला शिवसेनेला दूर करण्यासाठी बैठका झाल्या. तसंच, 2019 चा शपथविदी पवारांच्या संमतिनेच झाला.
पुतण्यापासून वाचवा, असे म्हणण्याची वेळ येणारे शरद पवार एकटे नाहीत!
Maharashtra Politics : काका मला वाचवा, हे वाक्य प्रत्येक मराठी माणसाला माहिती आहे. काकानेच टाकलेल्या डावापासून सुटका करण्यासाठी काकाचेच पाय धरण्याची वेळ येते, असे या वाक्यातून दिसून येते. पण सध्याच्या राजकारणात अनेक पुतणे आपल्या काकांवर भारी पडत असल्याचे चित्र आहे. भाऊबंदकीची भांडणे अनेक कुटुंबाला नवीन नाहीत. सत्ता आणि राजकारण आले की ही भाऊबंदकी उफाळून येतेच. […]
