अभियांत्रिकी पदविका प्रवेश अर्ज नोंदणीसाठी 30 जूनपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
शाळांतून जर मराठी भाषा शिकवलीच जात नसेल तर अशा शाळाच रद्द करण्याची कारवाई करू, असा इशारा मंत्री भुसे यांनी दिला.
राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांत आता इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकवली जाणार नाही. शिक्षण विभागाने या संदर्भात घेतलेला आधीचा निर्णय स्थगित केला आहे.
एका नव्या रिपोर्टनुसार ऑस्ट्रेलिया भारतीय विद्यार्थ्यांसाठी (Australia) सर्वाधिक योग्य आंतरराष्ट्रीय स्टडी डेस्टिनेशन बनले आहे.
ग्लोबल एज्युकेशन बोर्ड मान्यताप्राप्त अशा शाळांची संख्या मागील पाच वर्षांत 10 टक्क्यांनी वाढली आहे.
प्रतिज्ञापत्र स्टॅम्प पेपरवर टाइप करावे लागते. या स्टॅम्पसाठी 500 रुपये मोजावे लागत होते. हेच शुल्क आता माफ करण्यात आले आहे.
राज्यातील तुकडाबंदी कायदा रद्द होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या दिशेने राज्य सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूलबसच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवयित्री, लेखिका आशा डांगे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
दहावी बारावीच्या परीक्षांच्या प्रवेशपत्रांवर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाकडून अखेर रद्द.