एका नव्या रिपोर्टनुसार ऑस्ट्रेलिया भारतीय विद्यार्थ्यांसाठी (Australia) सर्वाधिक योग्य आंतरराष्ट्रीय स्टडी डेस्टिनेशन बनले आहे.
ग्लोबल एज्युकेशन बोर्ड मान्यताप्राप्त अशा शाळांची संख्या मागील पाच वर्षांत 10 टक्क्यांनी वाढली आहे.
प्रतिज्ञापत्र स्टॅम्प पेपरवर टाइप करावे लागते. या स्टॅम्पसाठी 500 रुपये मोजावे लागत होते. हेच शुल्क आता माफ करण्यात आले आहे.
राज्यातील तुकडाबंदी कायदा रद्द होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या दिशेने राज्य सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूलबसच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवयित्री, लेखिका आशा डांगे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
दहावी बारावीच्या परीक्षांच्या प्रवेशपत्रांवर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाकडून अखेर रद्द.
मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, बारावीच्या हॅाल तिकिटावर विद्यार्थ्यांच्या जातीचा नाही तर त्यांच्या प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सरकारच्या विविध विभागांच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेतला.