- Home »
- Employees
Employees
खाजगी कंपन्यांना मुख्यमंत्री फडणवीसांचे कडक निर्देश! कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ द्या, अन्यथा…
Maharashtra Rain work from home राज्यात र पावसाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी खाजगी कंपन्यांना कडक निर्देश दिले.
दानचोरी प्रकरणानंतर राममंदीर ट्रस्टचा मोठा निर्णय! कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड अन् जमिनीवर बसून होणार मोजणी
Ram Mandir Trust donation theft प्रकरणामुळे राजकारण तापले आहे. आता या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राममंदीर ट्रस्टने मोठा निर्णय घेतला आहे.
धक्कादायक! मंत्रालयाच्या पाण्याच्या टाकीत मेलेले मांजर, कर्मचाऱ्यांना आठवड्यापासून उलटी आणि जुलाब
Dead cat in water tank at Mantralaya थेट मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मेलेले मांजर आढळून आल्याने खळबळ माजली आहे.
अखेर राज्य सरकारी कर्मचारी अन् शिक्षकांचा संप मागे; मुख्य सचिवांसोबतच्या अश्वासनानंतर समन्वय समितीचा निर्णय
government employees strike ख्य सचिवांसोबतच्या बैठकीमध्ये या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या अश्वासनानंतर समन्वय समितीने संप मागे घेण्यात आला.
राज्यात 17 लाख शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांसह शिक्षक बेमुदत संपावर; जुन्या पेन्शन योजनेसाठी संपाचं हत्यार
government employees strike राज्यातील शासकीय, निम शासकीय कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे.
शनिशिंगणापूरनंतर शिर्डी संस्थानमध्ये घोटाळा, 47 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमकं प्रकरण
Sai Sansthan च्या साई आश्रम भक्तनिवासात मोठा घोटाळ्या प्रकरणी तब्बल 47 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल देखील करण्यात आला.
एसटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरील अजित पवारांची बैठक अचानक रद्द ! कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष, आंदोलनाची तीव्रता वाढणार?
Ajit Pawar meeting canceled एसटच्या आठरा संघटनांनी आंदोलनाच्या नोटीस दिल्या असून अजित पवारांची बैठक रद्द झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
श्रीगणरायाला निरोप देण्यासाठी मुंबई सज्ज!पालिकेकडून विसर्जनसाठी 10 हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक
Mumbai महानगरपालिकेने अनंत चतुर्दशीदिनी (दि. ६ सप्टेंबर २०२५) होणाऱ्या श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी व्यापक तयारी केली आहे
ग्रो मोअरचे धागे दोरे लांबवर, पोलिसानंतर साई संस्थानचे कर्मचारीही निलंबित; मंत्री विखेंकडून दखल
Grow More's विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं. त्यानंतर आता साई संस्थानचे कर्मचारीही निलंबित करण्यात आले आहेत.
धक्कादायक! चक्क पोलिसांनी आरोपीकडूनच घेतली दीड कोटींची खंडणी; गुन्हे शाखेचे चार कर्मचारी निलंबित
Police अहिल्यानगर शहरामध्ये पोलिसांनी थेट आरोपींकडून गुन्हा दाखल न करण्यासाठी खंडणी घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.