- Home »
- Farmer
Farmer
शेतकरी आत्महत्येचं भयान वास्तव गडद; ११ महिन्यात मराठवाडा अन् विदर्भात आत्महत्येचा धक्कादायक आकडा समोर
विदर्भात सध्या अधिवेशन सुरू असल्यामुळे शेतकरी आत्महत्या प्रकरणात विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय मिळतो का, याकडं लक्ष लागून राहिलं आहे.
Video : डाव प्रतिडावानेच मोडावा लागणार; फडणवीसांच्या भेटीपूर्वी जरांगेंनी बच्चू भाऊंना दिलं बळ
काही निर्णय होतील, घेतले जातील ते कोणाला पटणार नाहीत, कोणाला पटतील. आपण आंदोलन उभारले आहे. ते सोपे नाही.
शेतकऱ्यांसाठी सनी निम्हण सरसावले; मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली 5,55,555 लाखांची मदत
मागील महिन्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी 12 पर्यंतचा अल्टिमेटम; अन्यथा शेतकऱ्यांसाठी थेट…
Bachhu Kadu सध्या राज्यामध्ये प्रहार या संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचं शेतकऱ्यांसाठी शेतकरी आणि शेतमजूर हक्कयात्रा आंदोलन सुरू केले आहे.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणखी अकरा हजार कोटी; सरकारकडून विशेष बाब म्हणून मान्यता
Devendra Fadanvis: अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे.
मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता! दिल्लीपासून दुबईपर्यंत सूत्रे हलवली… नांदेडच्या शेतमजूर दांपत्याला घडविले मुलाचे अंत्यदर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे नांदेड जिल्ह्यातील आप्पाराव पेठ गावातील अंगरवार शेतमजूर दांपत्याला मुलाचे शेवटचे दर्शन शक्य झाले.
शेतकऱ्यांचे इन्सेंटिव्ह वाढवणार! अजित पवारांची मोठी घोषणा; साखर उद्योगावर महत्त्वाचा निर्णय
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI), पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
‘सखाराम बाइंडर’ चे कलाकार पूरग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रू पुसणार, सयाजी शिंदेंकडून दहा प्रयोगाचे मानधन
Sakharam Binder: दिल्लीतील प्रयोगातून जमा होणारे सर्व उत्पन्न पूरग्रस्त लोकांना मदत म्हणून दिले जाणार असल्याचे जाहीर
राज ठाकरे, अंबानी, शाहरुख खानकडून पैसे घ्या! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मनोज जरागेंनी दिली थेट लिस्टच…
बीडमधील नारायण गडावर पार पडलेल्या दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील प्रमुख होते.
राज्यातील दीड कोटी एकर शेतीचे नुकसान; सरसकट कर्जमाफी देणार का ? कृषिमंत्र्यांचे थेट उत्तर
Dattatray Bharne: सव्वा ते दीड कोटी एकर शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज. सर्वात जास्त फटका हा नांदेड जिल्ह्याला बसला आहे.
