Dattatray Bharne: सव्वा ते दीड कोटी एकर शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज. सर्वात जास्त फटका हा नांदेड जिल्ह्याला बसला आहे.
राज्य सरकारच्या वतीने तातडीने मदत सुरू केली. आम्ही तातडीने 2 हजार कोटी रूपये रिलीज केलेत, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
येत्या 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
नाबार्डने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले की, 73% पेक्षा जास्त ग्रामीण कुटुंबांना पुढील वर्षात त्यांचे उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे.
खरीप 2025 सत्रासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपये वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मराठवाडा, विदर्भ आणि राज्यातील इतर अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
Pik Vima Yojana Crop Insurance : गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 हजार रुपये वाटले. आता देशातील 30 लाख शेतकऱ्यांना पुन्हा 3,200 कोटी रुपये वाटण्याची (Pik Vima Yojana) तयारी सुरू आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, […]
Ahilyanagar district Lumpy In 192 villages : अहिल्यानगर जिल्ह्यातून (Ahilyanagar News) मोठी बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण पशुधनासाठी धोकादायक ठरणाऱ्या लम्पी (Lumpy) रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. संपूर्ण जिल्हा आता लम्पी बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना (Farmers News) तातडीने […]
20th Installment Of PM Kisan Yojana : शेती करणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी (Farmer) मोठी बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज, 2 ऑगस्ट 2025 रोजी, त्यांच्या वाराणसी येथील संसदीय मतदारसंघातून पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा 20 वा हप्ता जाहीर करणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत, देशभरातील सुमारे 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 2000 […]
पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पशुपालन व्यवसायास (Animal husbandry business) ‘कृषी व्यवसायाचा’ दर्जा देण्यात आला आहे.