Pik Vima Yojana Crop Insurance : गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 हजार रुपये वाटले. आता देशातील 30 लाख शेतकऱ्यांना पुन्हा 3,200 कोटी रुपये वाटण्याची (Pik Vima Yojana) तयारी सुरू आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, […]
Ahilyanagar district Lumpy In 192 villages : अहिल्यानगर जिल्ह्यातून (Ahilyanagar News) मोठी बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण पशुधनासाठी धोकादायक ठरणाऱ्या लम्पी (Lumpy) रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. संपूर्ण जिल्हा आता लम्पी बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना (Farmers News) तातडीने […]
20th Installment Of PM Kisan Yojana : शेती करणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी (Farmer) मोठी बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज, 2 ऑगस्ट 2025 रोजी, त्यांच्या वाराणसी येथील संसदीय मतदारसंघातून पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा 20 वा हप्ता जाहीर करणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत, देशभरातील सुमारे 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 2000 […]
पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पशुपालन व्यवसायास (Animal husbandry business) ‘कृषी व्यवसायाचा’ दर्जा देण्यात आला आहे.
पीक नुकसान भरपाईची प्रलंबित 379 कोटी रक्कम विमा कंपनींमार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार
Ambadas Danve Information 2866 farmers End Life : रखडलेली पीक विम्याची थकबाकी, बोगस बी बियाणे, शेतमालाला मिळत नसलेला हमीभाव, युरियामध्ये होत असलेली भेसळ, शेतकऱ्यांची कर्जमाफी अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी (Ambadas Danve) आज 260 च्या प्रस्तावान्वये सभागृहात आक्रमक भूमिका मांडली. तसेच महायुती सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या 3 वर्षांत 2 हजार […]
Satbara Utara Directly Available On WhatsApp : महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Maharashtra Goverment) एक अभिनव आणि ऐतिहासिक डिजिटल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून, सातबारा उतारा (Farmer), 8अ उतारा, फेरफार नोंद आणि ई-रेकॉर्ड्स हे जमिनीसंबंधी महत्त्वाचे दस्तऐवज (Satbara Utara) नागरिकांना थेट त्यांच्या व्हॉट्सॲपवर (Whatsapp) अवघ्या 15 रुपयांत मिळू […]
Dada Bhuse यांनी बच्चू कडूंच्याआंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर शासन सकारात्मक आहे.
ढेकळांचे पंचनामे करायचे का? असं विधान माणिकराव कोकाटेंनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आता कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी भाष्य केलं.
Rainfall Decrease till 10 June : बदलेलेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या (Monsoon) प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली. आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील काही इतर किरकोळ भागात प्रामुख्याने हलका पाऊस पडण्याचा (Maharashtra Rain) अंदाज आहे. राज्यातील बहुतांश […]