- Home »
- Farmer
Farmer
PM Kisan Yojana : गुडन्यूज! 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार 2000 रुपये
20th Installment Of PM Kisan Yojana : शेती करणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी (Farmer) मोठी बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज, 2 ऑगस्ट 2025 रोजी, त्यांच्या वाराणसी येथील संसदीय मतदारसंघातून पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा 20 वा हप्ता जाहीर करणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत, देशभरातील सुमारे 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 2000 […]
पशुपालन व्यवसायाला आता कृषी व्यवसायाचा दर्जा, पशुपालकांना काय लाभ होणार?
पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पशुपालन व्यवसायास (Animal husbandry business) ‘कृषी व्यवसायाचा’ दर्जा देण्यात आला आहे.
Crop insurance: पीकविम्याचे 379 कोटी रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांची माहिती
पीक नुकसान भरपाईची प्रलंबित 379 कोटी रक्कम विमा कंपनींमार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार
महायुती सरकारच्या काळात 2 हजार 866 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; अंबादास दानवे सभागृहात आक्रमक
Ambadas Danve Information 2866 farmers End Life : रखडलेली पीक विम्याची थकबाकी, बोगस बी बियाणे, शेतमालाला मिळत नसलेला हमीभाव, युरियामध्ये होत असलेली भेसळ, शेतकऱ्यांची कर्जमाफी अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी (Ambadas Danve) आज 260 च्या प्रस्तावान्वये सभागृहात आक्रमक भूमिका मांडली. तसेच महायुती सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या 3 वर्षांत 2 हजार […]
महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांती! 15 रुपयांत सातबारा थेट व्हॉट्सॲपवर…
Satbara Utara Directly Available On WhatsApp : महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Maharashtra Goverment) एक अभिनव आणि ऐतिहासिक डिजिटल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून, सातबारा उतारा (Farmer), 8अ उतारा, फेरफार नोंद आणि ई-रेकॉर्ड्स हे जमिनीसंबंधी महत्त्वाचे दस्तऐवज (Satbara Utara) नागरिकांना थेट त्यांच्या व्हॉट्सॲपवर (Whatsapp) अवघ्या 15 रुपयांत मिळू […]
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर शासन सकारात्मक, पण…अजित पवारांच्या कार्यक्रमातील गोंधळानंतर दादा भूसेंची प्रतिक्रिया
Dada Bhuse यांनी बच्चू कडूंच्याआंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर शासन सकारात्मक आहे.
‘थोडं संवेदनशीलपणे बोलत चला…’; बाळासाहेब थोरातांनी टोचले कृषिमंत्र्यांचे कान
ढेकळांचे पंचनामे करायचे का? असं विधान माणिकराव कोकाटेंनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आता कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी भाष्य केलं.
शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको…किमान 10 जूनपर्यंत पावसात घट
Rainfall Decrease till 10 June : बदलेलेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या (Monsoon) प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली. आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील काही इतर किरकोळ भागात प्रामुख्याने हलका पाऊस पडण्याचा (Maharashtra Rain) अंदाज आहे. राज्यातील बहुतांश […]
अंगावर घेऊ नका सांगितलं होतं; कोकाटेंमुळे महायुतीत वादाची ठिणगी, शिंदेंच्या आमदारानं सुनावलं
Sanjay Shirsat Reaction On Farmer Minister Manikrao Kokate : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे त्यांच्या (Manikrao Kokate) वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच शेतकरी कर्जमाफीबाबत केलेल्या विधानाने चौफेर टीका झाली होती. अशातच आता अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना ढेकळाचे पंचनामे करायचे का? असे (Farmer Crop Panchnama) विधान कृषिमंत्र्यांनी केलंय. ज्यावरुन नवा वाद निर्माण झाल्याचं […]
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! आता 200 रुपयांत होणार जमिनींची हिस्सेवाटप मोजणी, सरकारचा मोठा निर्णय
जमिनीच्या हिस्सेवाटप प्रक्रियेसाठी लागणाऱ्या मोजणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली. जमिनींची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या 200 रुपयांमध्ये होणार आहे