- Home »
- Farmer
Farmer
Budget 2025 : कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, वाचा एका क्लिकवर…
FM Nirmala Sitharaman Present Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 45 लाख कोटी रूपयांचा अर्थसंकल्प (Budget 2025) जाहीर केलाय. मोदी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. यावेळी निर्मला सीतारामन यांनी (FM Nirmala Sitharaman) विकसित भारतचा नारा लगावला आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, देशाला समृद्धीकडे नेणारा अर्थसंकल्प आहे. जगात आपलीच अर्थव्यवस्था सर्वात वेगवान असून देशाला […]
….अन्यथा मुख्यमंत्री फडणवीस साहेब लग्नासाठी तुम्हीचं मुली शोधून द्या, तरुणांचं अनोख आंदोलन
त्यामुळे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, एक तर आमच्या शेत मालाला भाव द्या, नाहीतर
PM Kisan योजनेचा निधी वाढणार? 12 ऐवजी 15 हजार मिळणार, CM देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणाले?
CM Devendra Fadnavis On PM Kisan Yojana : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पीएम किसान योजनेसंदर्भात मोठं वक्तव्य केलंय. या योजनेच्या (PM Kisan Yojana) माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांना एकूण 12 हजार रूपयांचा निधी देते. हा निधी आला 15 हजार रूपये करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते […]
शेतकऱ्यांना सोलर पंप मिळेपर्यंत वीज जोड द्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे आमदार काळेंनी वेधले सभागृहाचे लक्ष
शेतकऱ्यांना सोलर पंप उपलब्ध होण्यासाठी चार ते सहा महिने लागतात, त्यामुळं शेतकऱ्यांना सोलर पंप मिळेपर्यंत नवीन वीज जोड द्यावी.
आपल्याला आणखी प्रगती करायचीये; सोडवलेल्या प्रश्नांचा वळसे पाटलांनी वाचला पाढा
आतापर्यंत आपण अनेक प्रश्न सोडविण्याचे काम केले असून, पाच वर्षांत केलेली कामे यापुढेही करायची आहेत.
शेतकरी, युवकांसाठी काम करणार; वळसे पाटलांची मतदारांना ग्वाही
मंचर : शेतकरी आणि युवकांसाठी काम करणार असल्याची ग्वाही आंबेगाव- शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली. मंचर येथे बुधवारी (ता. 30) दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शेतकरी, महिला, युवक-युवती व व्यावसायिक मोठ्या संख्येने आले होते. त्यावेळी ते बोलत होते. विरोधकांकडे टीका, निंदा अन् नालस्तीशिवाय […]
पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; आशुतोष काळेंच्या अधिकाऱ्यांना बांधावरून सूचना
कोपरगाव मतदार संघात मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची आ. आशुतोष काळेंनी पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
शेतकऱ्यांना आता 24 तास वीज मिळणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
शेतकऱ्यांना आता 24 तास वीज मिळणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीयं. तसेच शेतकऱ्यांसाठी सौर कृषी वाहिनी योजना आणली असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलंय.
दुष्काळ-अतिवृष्टी झळा! भारतात ७.२ टक्क्यांनी शेतकरी आत्महत्या वाढल्या; महाराष्ट्राची स्थिती काय?
रतात २०२० च्या तुलनेत ७.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आत्महत्यांचे प्रमाण ६.२ टक्क्यांनी वाढले आहे. महाराष्ट्रामध्ये (२२,२०७) झाल्या आहेत.
Government Schemes : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका अनुदान योजनेचा आहे तरी काय?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका अनुदान योजनेंतर्गत पाचशे लाभार्थींची निवड केली जाते. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यात किमान एक रोपवाटिका उभारण्याचे प्रास्तावित आहे.