- Home »
- Government of India
Government of India
मोदी सरकारकडून पासपोर्ट शुल्कात वाढ; पासपोर्ट नागरिकत्वाचा पुरावा नाही हे स्पष्ट करताच मोठा निर्णय
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं होतं की पासपोर्ट हे प्रामुख्याने प्रवासाचे दस्तऐवज आहेत, भारतीय नागरिकत्वाचा पुरावा नाहीत.
भारत सरकारचा ‘न्याय सेतू’ आता व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी उपलब्ध, वाचा संपूर्ण माहिती
या अपडेटमुळे प्रत्येक नागरिकाला व्यावसायिक कायदेशीर मदत नेहमी जलद आणि सहज उपलब्ध होईल याची खात्री होते.
TikTok भारतात परतणार? मिळाली मोठी हिंट; चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट
TikTok : भारतीय सोशल मीडियावर पुन्हा एकदा टिकटॉक (TikTok) चर्चेत आहे. 2020 मध्ये टिकटॉकवर भारत सरकारकडून (Government of India) बंदी
भारताने पाकिस्तानला दिला आणखी एक मोठा धक्का, सर्व प्रकारच्या पोस्टल- पार्सल सेवा बंद
India Bans Postal Services : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारकडून (Government of India)
भारत कधीही हल्ला करू शकतो, पाकिस्तान घाबरला; लष्कर अलर्ट मोडवर
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेत सिंधू जल करार रद्द केला तसेच
डेडलाईन संपली! आतापर्यंत किती पाकिस्तान्यांनी देश सोडला? किती भारतीय मायदेशी परतले?
पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश दिले होते. आज (27 एप्रिल) पाकिस्तानी नागरिकांसाठी भारत सोडण्याचा शेवटचा दिवस आहे.
Government Schemes : पंतप्रधान मुद्रा लोन योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
पंतप्रधान मुद्रा लोन योजनेंतर्गत कर्ज उत्पादन, व्यापार आणि सेवांच्या माध्यमातून उत्पन्न नसलेल्या सूक्ष्म किंवा लघु उद्योगांना उपलब्ध करुन दिले जाते. संबंधित कृषी क्षेत्रातील उद्योजकदेखील मुद्रा कर्जासाठी अर्ज करु शकतात.
Government Schemes : महिला समृध्दी कर्ज योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल? वाचा!
महिला समृध्दी योजनेंतर्गत लागू केलेल्या कर्जापैकी 95 टक्के कर्ज दिले जाईल आणि उर्वरित 5 टक्के कर्ज राज्य वाहिनी एजन्सी (एससीए) किंवा स्वतः लाभार्थी देणार आहेत
Government Schemes : बचत गट महिला समृध्दी कर्ज योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98 हजार रुपयांपर्यंत असावे तर शहरी भागासाठी अर्जदार कुटुंबाचे उत्पन्न 1 लाख 20 हजारापर्यंत असावे.
8 माजी नौसैनिकांच्या सुटकेशी शाहरुख खानचा संबंध? किंग खाननं स्पष्टच सांगितलं
Shah Rukh Khan : भारत सरकारने(Government of India) कतारमध्ये (Qatar)तुरुंगात असलेल्या आठ माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांची सुटका केली आहे. यापैकी सात अधिकारी भारतात परतले आहेत. अल दाहरा ग्लोबल प्रकरणात (Al Dahra Global Affairs)गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कतार न्यायालयाने या अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. ती नंतर जन्मठेपेत बदलण्यात आली. या सर्व नौदल अधिकाऱ्यांवर हेरगिरीचे आरोप होते. या […]