कॅन्सर, डायबिटीज, हृदयाशी संबंधित आजार आणि अँटीबायोटिक्स औषधांच्या किंमती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
इलेक्ट्रॉनिक उपकरणांची स्क्रिन सतत पाहिल्याने डोळ्यांतील पाण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे डोळ्यांत कोरडेपणा जाणवतो.
आयुष्मान भारत पॅनलमध्ये सहभागी असणाऱ्या रुग्णालयांत ईएसआयसी लाभार्थी संघटीत क्षेत्रांतील कामगारांना उपचार घेता येतील.
वृंदावन येथील सुनरख येथील एका व्यक्तीचा कारनामा त्यालाच महागात पडला. पोटात दुखू लागलं म्हणून या युवकाने यू ट्यूबवर व्हिडिओ पाहून स्वतःच पोटाचं ऑपरेशन करुन टाकलं.
नगर दक्षिण मतदारसंघात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सुरू करावे या खासदार नीलेश लंके यांच्या मागणीस यश आले आहे.
जे लोक रात्री उशिरापर्यंत जागरण करतात त्यांच्या मानसिक आरोग्याचे सर्वाधिक नुकसान होत आहे.
जगातील 20 सर्वाधिक प्रदुषित शहरांत एकट्या भारतातील तब्बल 13 शहरांचा समावेश आहे.
काचबिंदू म्हणजेच काळा मोतिबिंदू.. हा डोळ्यांचा अतिशय घातक आजार आहे. यावर वेळेत उपचार केले नाहीत अंधत्व येण्याचाही धोका असतो.
ज्या वेगाने हा आजार वाढत चालला आहे त्यावरून येत्या 2050 पर्यंत जगातील अडीच कोटींपेक्षा जास्त लोक या आजाराच्या विळख्यात सापडू शकतात
Bird Flu : देशभरात चिकन आवडीने खाल्ले जाते. त्यामुळे चिकनला मोठी मागणी आहे. परंतु, आता याच चिकनबाबत मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या मत्स्यपालन आणि डेअरी मंत्रालयाने बर्ड फ्लू (H5N1) बाबतीत पंजाबसह देशातील 9 राज्यांना अलर्ट जारी केला आहे. मंत्रालयाच्या सचिव अलका उपाध्याय यांनी या राज्यांना एक पत्र पाठवले आहे. यात म्हटले आहे की […]