Maratha Reservation चा जीआर सरकारने काढला. मात्र त्याला विरोध होत आहे. याप्रकरणावरील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे न्यायालयांना आरोपींच्या जामीनावर दोन महिन्यांत निर्णय घेणे बंधनकारक असणार आहे.
मुंबईत कायदा चालतो, जरांगे पाटील नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून ते मुंबईत आले तर त्यांना जेलमध्ये जावे लागणार.
Anjali Damaniya On Maharashtra Irrigation Scam : सिंचन घोटाळा प्रकरणात उच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत 303 कोटी रुपयांची भरपाई
High Court bench होणे अत्यावश्यक आहे. असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी पुण्यात खंडपीठ स्थापन करण्यात यावे अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे.
Nandani Math:हत्तीणीला गुजरातमधील अंबानींचा वनतारा या खासगी अभयारण्यात पाठविण्यास मठाचा व स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे.
Bengaluru Stampede : आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पंजाब किग्जचा पराभव करत आरसीबीने (RCB) पहिल्यांदा आयपीएलचे विजेतेपद
विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयाला नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे बच्चू कडूंना दिलासा
Who is Pinaki Mishra : तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोइत्रा (Mahua Moitra) दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकल्या आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे
Murshidabad Violence : केंद्र सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेत (Lok Sabha) आणि राज्यसभेत (Rajya Sabha) वक्फ विधेयक