आपली हवाई सुरक्षा प्रणाली म्हणजेच एअर डिफेन्स सिस्टीम देशासाठी अभेद्य भींत बनून उभी होती. या भींतीला धडक देणे शत्रू राष्ट्राला
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय नौदलाने त्वरित कारवाई केली. केवळ 96 तासांमध्ये नौदलाने युद्धनौका, पाणबुड्या
BLA कडून स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष केला जात आहे. स्वातंत्र्यासाठी BLA कडून गेल्या बऱ्याच वर्षांपासून लढा दिला जात आहे. BLA
Pakistan Breaks Ceasefire : अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करुन भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी केली होती मात्र
संघर्ष, युद्ध याऐवजी चर्चेतून तोडगा काढावा असंही जी७ देशांनी अधिकृत निवेदनात म्हटलंय. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान,
पाकिस्तानच्या या मागणीनंतर जगभरातून त्यावर टीका होऊ लागली. तथापि, रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानने म्हटलं आहे की
चिनाब नदीवर बनलेल्या सलाल धरणाचे फक्त एक गेट उघडे आहे. तर बगलिहार धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत.
पाकिस्तानने अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमला (Narendra Modi Stadium) बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिलीय.
हल्ल्यानंतर भारताने १५ दिवसांनी ही कारवाई केली आहे. पहलगाम हल्ल्यात भारतातील २६ पर्यटकांना गोळ्या घालून मारण्यात आलं होतं.
NOTAM: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असून भारत कधीही पाकिस्तानवर लष्करी कारवाई करणार असल्याची माहिती