हल्ल्यानंतर भारताने १५ दिवसांनी ही कारवाई केली आहे. पहलगाम हल्ल्यात भारतातील २६ पर्यटकांना गोळ्या घालून मारण्यात आलं होतं.
NOTAM: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असून भारत कधीही पाकिस्तानवर लष्करी कारवाई करणार असल्याची माहिती
Pakistani Ranger : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, बीएसएफने राजस्थान सीमेवर मोठी करावाई करत पाकिस्तानी रेंजर ताब्यात घेण्यात
पाकिस्तानने अब्दाली क्षेपणास्त्राची (Abdali missile चाचणी केल्याचा दावा केलाय. पाकिस्तानने शनिवारी या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली.
PM Modi : पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकार सध्या पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याची तयारी करत आहे. सिंधू जल करार रद्द केल्यानंतर आता पाकिस्तानवर
Shikhar Dhawan On Shahid Afridi : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack ) भारत आणि पाकिस्तानमध्ये
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेत सिंधू जल करार रद्द केला तसेच
Pahalgam Terror Attack Know India And Pakistan Army Power : आम्ही शांततेसाठी प्रयत्न केले, पण प्रत्येकवेळी विश्वासघाताचा सामना करावा लागला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गेल्या महिन्यात पाकिस्तानबाबत एका पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर महिन्याभरानंतर जम्मू-काश्मीरमधील पहलगावमध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यात 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला. गेल्या सहा वर्षांतील हा सर्वांत मोठा दहशतवादी […]
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज उद्या (रविवार) दुबईत होत आहे.
India vs Pakistan Champions Trophy 2025 : 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वात मोठा सामना रविवार 23 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार (Cricket News) आहे. रविवारी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) आमनेसामने असणार आहेत. हा शानदार सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पाकिस्तानसाठी (Champions Trophy 2025) हा सामना एखाद्या नॉकआउट सामन्यापेक्षा कमी नाही. भारतीय वेळेनुसार दुपारी […]