- Home »
- jalana
jalana
भजनात तल्लीन, समाजजागृतीचा संदेश सुरू आणि अचानक कोसळले; रामधन महाराजांच्या निधनाने बंजारा समाज शोकसागरात
समाजजागृतीचे प्रभावी आवाज म्हणून ओळख असलेले रामधन महाराज राठोड यांचं भजन सुरू असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे.
समृद्धी महामार्गावर मृत्यूचा थरार! भरधाव ट्रकची भीषण धडक; सात कामगारांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर
मुंबईच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी प्रचंड होती की, कामगारांच्या गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
धनगर समाजाची एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी, सरपंचाने थेट गाडीच पेटवली
Dhangar Community धनगर समाजाला ST आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी जालन्यातील एका सरपंचाने त्यांची चारचाकी गाडी पेटवून दिली आहे.
सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी जीवावर उदार; स्मशानभूमीत यमाचा फोटो समोर ठेऊन आंदोलन
Farmers ने जालन्यातील बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील स्मशानभूमीत आंदोलन सुरू करण्यात आल.
लोणीकरांचा पाचवा विजय कोण थांबवणार? ‘मविआ’पुढे चेहरा उभं करण्याचं आव्हान
बिनधास्त आणि आघळपघळ स्वभावाचे राजकारणी म्हणून जालना जिल्ह्यात जेवढे रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) फेमस आहेत, तेवढेच बबनराव लोणीकरही (Babanrao Lonikar) फेमस आहेत. पण दोघांमघ्ये फरक एकच म्हणजे जेवढे लोणीकर वादग्रस्त ठरतात तेवढे दानवे फार क्वचित वादात सापडतात. दोन बायकांचा वाद, पदवीचा वाद, तहसीलदार यांच्याबद्दल वापरलेले अपशब्द, आयपीएस अधिकाऱ्याला धमकावणे असे अनेक वाद लोणीकरांच्या मागे चिकटले […]
Ground Zero : टोपेंचा ‘षटकार’ हुकणार? ठाकरेंचाच शिलेदार खिंडीत गाठणार
घनसावंगी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे हिकमत उधाण विरुद्ध राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांच्या लढत होणार?
दानवेंच्या घराला यंदा आमदारकीचाही ‘चकवा’? 862 मतांनी वाढवली धाकधूक
भोकरदन विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार संतोष दानवे यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार?
लक्ष्मण हाके उपोषण सोडणार? छगन भुजबळांसह सहा मंत्री उपोषणास्थळी हाकेंची आज भेट घेणार
गेली 10 दिवसांपासून लक्ष्मण हाके हे जाल्ह्यातील वडीगोद्री येथे अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. ते आज उपोषण सोडण्याची शक्यता आहे.
मोठी बातमी : हाकेंची प्रकृती चिंताजनक; रक्तदाब वाढल्याने ब्रेन हॅमरेजची डॉक्टरांनी व्यक्त केली भीती
ओबीसी आरक्षणासंदर्भात लक्ष्मण हाके यांच्या अमरण उपोषणाचा सातवा दिवस असून त्यांच्या जिवाला धोका असल्याचं डॉक्टर म्हणाले आहेत.
मोठी बातमी : संचारबंदीनंतर मनोज जरांगेंची माघार; ‘सागर’ बंगल्यावर निघालेला मोर्चा पुन्हा अंतरवालीकडे!
जालना : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis )यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या सागर बंगल्याबाहेर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil) यांनी अखेर माघार घेतली आहे. जालन्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर जरांगे यांनी भांबेरीतून पुन्हा अंतरवालीकडे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र संचारबंदी उठवा, सागरवर आलोच […]