जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या एक्स या समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. उच्च न्यायालयाच्या निकाल आल्यानंतर त्यांनी या पोस्टच्या
Jitendra Awhad यांनी 15 ऑगस्ट रोजी चिकन-मटण शॉप बंद ठेवण्याच्या आदेशावरून राज्य सरकारवर भडकल्याचं पाहायला मिळत आहे.
Keshav Upadhye यांनी ठाकरे आणि आव्हाडांना सवाल केला आहे. कारण त्यांनी 15 ऑगस्ट रोजी चिकन-मटण शॉप बंद ठेवण्यच्या निर्णयावरून टीका केली आहे.
तुळजा भवानी मंदिरात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि मंदिरातील सुरक्षारक्षकांत धक्काबुक्की झाली.
Navnath Ban On Aaditya Thackeray : 15 ऑगस्ट रोजी चिकन-मटण शॉप बंद ठेवण्याचे आदेश राज्यातील काही महानगरपालिकेकडून देण्यात
Jitendra Awhad On Kalyan Dombivli Non Veg sale closed : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कल्याण-डोंबिवलीत (Kalyan Dombivli) मांस अन् मासळी विक्रीवर (Non Veg sale closed) बंदी घालण्यात आली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आज पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. आव्हाडांनी सरळ शब्दांत प्रश्न केला, लोकांनी काय खावं, काय […]
Jitendra Awhad On Election Commission : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे.
गोट्या गित्ते आणि तांदळे नामक युवकाने मुंबईत जाऊन जितेंद्र आव्हाड (Jitenda Awhad) यांना मारण्यासाठी रेकी केली होती, असा दावा बांगर यांनी केला.
Sanjay Nirupam On Jitendra Awhad : जर सनातन धर्म नसता, तर जितेंद्र आज 'जित्तुद्दीन' झाले असते, असं शिंदे गटाचे नेते संजय निरुपम म्हणाले.
खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली केवळ हिंदू धर्म आणि संत परंपरेचा अपमान करायचा हाच आव्हाडांचा अजेंडा असतो. - नितेश राणे