एका व्यक्तीला पोत्यात बांधून कारमध्ये टाकण्यात आले आणि त्यानंतर त्या कारला आग लावून जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर.
Shivraj Patil Chakurkar : माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी पहाटेच्या
Maharashtra Local Body Election : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार
Amit Deshmukh आणि कॉंग्रेसला लातूरमध्ये मोठा धक्का, ऐन महानगरपालिकेच्या तोंडावर माजी महापौर गोजमगुंडेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.
लातूरच्या मुरुड भागात मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने लोकांनी घरातून पळ काढलायं.
Son Killed Mother In Latur : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे आई–मुलाच्या नात्याला (Son Killed Mother) काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाच्या खर्चासाठी झालेलं कर्ज फेडण्यासाठी शेती विकावी, असा मुलाचा आग्रह आईने नाकारला. त्यानंतर रागाच्या भरात मुलाने आईचा गळा आवळून खून केला (Latur) आणि मृतदेह उसाच्या शेतात पुरला. काही वेळातच तो स्वतःही […]
Ajit Pawar Instructions Suraj Chavan To Resign : उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या युवक प्रदेशाध्यक्षाने छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितला, त्यामुळे म्हणून सूरज चव्हाण (Suraj Chavan) आक्रमक झाले होते. ही घटना लातूरमध्ये घडली होती. त्यानंतर राज्यात मोठं तणावाचं वातावरण होतं. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतलेला […]
Vijay Wadettiwar Reaction On NCP Suraj Chavan : लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. त्यामुळे आता विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय. सत्ताधारी माजलेत, असा घणाघात कॉंग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार यांनी (Vijay Wadettiwar) केलाय. कोणी जेवण मिळालं नाही म्हणून मारते, कोणी शेतकऱ्यांचे प्रश्न विचारले म्हणून मारत आहेत. जबाबदारीपासून हात झटकल्यावरून प्रश्न विचारले तर मारहाण […]
उरणमध्येही या आजाराची प्रकरणे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. लातूरमध्ये तर एका पोल्ट्री फार्ममधील 4200 पिल्लांचा मृत्यू झाला आहे.
Notice To Farmers Of Latur To Vacate Land : महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील 100 हून अधिक शेतकऱ्यांनी शनिवारी दावा केलाय की, वक्फ बोर्ड त्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न करत आहे. जेथे ते अनेक पिढ्यांपासून शेती करत आहेत. महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राज्य वक्फ बोर्डावर (Maharashtra Waqf Board) त्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप केलाय. त्यांची सुमारे 300 एकर जमीन […]