- Home »
- Lok Sabha Election
Lok Sabha Election
चार राज्यांचं भाजपाच्या मेहनतीवर पाणी.. दक्षिण अन् पूर्वेतला विजयही झाकोळला
उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या अथक परिश्रमावर अक्षरशः पाणी फेरलं.
ताकद दाखवून देणार, पुन्हा खासदार आपलाच होणार, सुजय विखेंकडून मोठी घोषणा
Sujay Vikhe : लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अहमदनगरचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी महायुतीच्या सर्व पदाधिकरी आणि कार्यकर्त्यांचा
पुन्हा राजकीय भूकंप? अजित पवारांचा मोठा दावा, म्हणाले, लवकरच NDA चा आकडा 284 वरुन…
Ajit Pawar : नुकतंच देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) एनडीएला (NDA) स्पष्ट बहुमत मिळाले असून देशाचे पंतप्रधान म्हणून
PM Modi : “मैं नरेंद्र दामोदरदास मोदी..” तिसऱ्यांदा शपथ घेत मोदी पंतप्रधानपदी विराजमान
"मैं नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वर की शपथ लेता हूँ की.." असे म्हणत मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
अठरावी लोकसभा : 78 टक्के ग्रॅज्यूएट, 37 टक्के व्यावसायिक अन् ‘MP’त आठवेळचा एकमेव खासदार
देशातील 543 खासदार 41 राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. तर सात उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आले आहेत.
स्मृती इराणी, मीनाक्षी लेखी, कराड अन् राणे.. जुन्या कॅबिनेटमधील 20 दिग्गजांना डच्चू
अनेक दिग्गज नेत्यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यामुळे हे नेते आता नव्या सरकारमध्ये दिसणार नाहीत.
‘यूपी’तील फोडाफोडी भाजपाच्या अंगलट; राज्यसभेचं गणित लोकसभेला जुळलंच नाही
राज्यसभा निवडणुकीच्या काळात समाजवादी पार्टीत फोडाफोडी करून भाजपात घेतलेल्या आठ आमदारांचा लोकसभेत काहीच फायदा झाला नाही.
“मंत्रिपदात रस नाही, मी राज्यात पक्षविस्तार करणार”; श्रीकांत शिदेंनी स्पष्टच सांगितलं
खासदार श्रीकांत शिंदे यांनी केंद्रातील मंत्रिपदात रस नसल्याचे स्पष्ट करत राज्यातच पक्ष विस्तार करणार असल्याचे सांगितले.
‘आम्ही दोन्ही वेळा मराठा समाजाला आरक्षण दिलं पण …’ फडणवीसांनी सांगितले पराभवाचे गणित
Devendra Fadnavis On Maratha Reservation: आज आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची दादर कार्यलयात आढावा बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये
निवडणुकीत भाजपचं नुकसान का झालं? प्रशांत किशोर म्हणाले, 400 पारच्या घोषणेनं…
चारशे पारचा नारा ज्यानं कुणी लिहिला तो अर्धवट होता. हा नारा कशासाठी देत आहोत याचं कारण त्यांना सांगायला हवं होतं.
