- Home »
- Lok Sabha Election
Lok Sabha Election
दिल्लीश्वरांनी फडणवीसांसह भाजप नेत्यांना झापलं; हाय व्होल्टेज बैठकीतील ‘अंदर की बात’ बाहेर
विरोधकांचा नरेटिव्ह खोडून काढण्यात महायुतीचे नेते कमी पडले, महाराष्ट्रातील भाजप नेत्यांत आजिबात समन्वय नाही.
“..तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल”; अजित पवार गटाच्या आमदाराचा भाजपला इशारा
जर अजितदादांना टार्गेट केलं गेलं तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
राहुल गांधींनी वायनाड सोडलं पण, एक खासदारकी सोडण्याचा नियम काय?, वाचा ए टू झेड माहिती..
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अखेर केरळमधील वायनाड मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिला.
महायुतीची पिछेहाट झाली हे खरं; राम शिंदेंची कबुली, सर्व काळजी घेऊन विधानसभेला सामोरं जाणार
लोकसभेला महायुतीचा मोठा पराभव झाला हे खरय. त्यावर विचारमंथन सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्या गोष्टींची काळजी घेऊ असं राम शिंदे म्हणाले.
रविंद्र वायकरांचा विजय हा एक आदर्श घोटाळा; अनेकांचं नावं घेत राऊतांची थेट चौकशीची मागणी
संजय राऊत यांनी ट्वीट करत रविंद्र वायकर यांचा लोकसभेत झालेला विजय खरा नसून तो मॅनेज केला आहे असा खळबळजनक दावा केला आहे.
इव्हीएम अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? निवडणूक आयोगाच्या खुलाशाने अनेकांना तोंडावर आपटले
अमोल किर्तीकर आणि रविंद्र वायकर यांच्यातील लोकसभा लढतीत ईव्हीएम मशीनवर शंका घेण्यात आली. त्यावर राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे.
महायुतीत जागा वाटपावरून पुन्हा रस्सीखेच? राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘इतक्या’ जागांवर उमेदवार देण्याची तयारी
Praful Patel : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) निकालानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) महायुती
..त्यानंतर मोदी-शहा नितीश-नायडूंचे पक्ष फोडतील; राऊतांचा खळबळजनक दावा
लोकसभा अध्यक्षाची निवड झाल्यावर मोदी आणि शहा ही जोडी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे पक्ष फोडतील.
वायकरांच्या मेहुण्याकडील फोन ईव्हीएमशी जोडलेला; निवडणूक निकालानंतर मोठा ट्विस्ट
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याला मतमोजणी केंद्रात वापरलेला फोन ईव्हीएम मशीनशी जोडलेला होता अशी माहिती तपासातून समोर आली आहे.
भाजपाचं पहिलं सरकार अन् पहिला पंतप्रधान; भाजपाच्या इतिहासातल्या गोष्टीही खास…
ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात 6 एप्रिल 1980 रोजी भाजपाची स्थापना करण्यात आली.
