- Home »
- Maharashtra News
Maharashtra News
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी समारंभाची निमंत्रण पत्रिका व्हायरल; तुम्ही पाहिलीत का?
भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमुखाने निवड केली.
भूकंपाने विदर्भ हादरला! नागपूर, भंडारा, गोदिंयात सौम्य धक्के; तेलंगाणात भूकंपाचे केंद्र
विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाने नागरिकांत भीतीचं वातावरण आहे.
‘मुंबई बीजेपी का, मुंबई मारवाडी का’ म्हणणाऱ्या दुकानदाराला मनसेकडून चोप
MNS Khetwadi News : मुंबईत भाजपची सत्ता आहे आणि त्यामुळे मराठीत नाहीतर मारवाडीमध्ये बोलायचं असं हट्ट धरणाऱ्या दुकानदाराला आज मनसेच्या
कारवाई होणार, पराभवानंतर काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये, ‘या’ नेत्यांची वाढणार डोकेदुखी
Maharashtra Congress : विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला (MVA) धक्का देत महायुती (Mahayuti) राज्यात दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे.
EVM मध्ये फेरफार म्हणून भाजपला 10 टक्यांचा लाभ, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
Rohit Pawar On EVM : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएममध्ये (EVM) घोळ करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सावधान! थंडीच्या कडाक्यात पावसाची एन्ट्री, ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा अंदाज
उत्तरेकडील थंड वारे येत असले तरी बंगालच्या उपसागरात फेइंजल वादळामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार”, शिंदे गटाच्या आमदाराचं खळबळजनक विधान
एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्रिपद मिळणार नसेल तर किमान गृह खातं तरी द्या अशी त्यांची मागणी आहे.
विकासाच्या मुद्द्यावर आमदार बापूसाहेब पठारे ॲक्शन मोडवर, अतिरिक्त महापालिका आयुक्तांसोबत मतदारसंघाची पाहणी
Bapusaheb Pathare : वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) विजयानंतर लगेचच विकासकामे करण्यासाठी तयारी
अखेर, महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला! भाजप मोठा भाऊ तर शिंदे – पवारांच्या पारड्यात काय?
Mahayuti Cabinet Formula : विधानसभा निवडणुकीचे निकाल महायुतीच्या (Mahayuti) बाजूने लागला असून येत्या काही दिवसात राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचे
CM पदाची शपथ घेताच पहिला चौकशीचा फेरा कुणाच्या मागे?; फडणवीसांची स्पष्ट संकेत देणारी पोस्ट
विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर सध्या राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखााली काळजीवाहू सरकार काम करत आहे.