- Home »
- Maharashtra Politics
Maharashtra Politics
कोपरगावातील सबस्टेशन शहा सबस्टेशनला जोडण्याचे काम पूर्ण करा; आ. काळेंच्या सूचना
सिन्नर तालुक्यातील शहा सबस्टेशनला कोपरगाव मतदारसंघातील कोळपेवाडी, चास, नळी व पोहेगाव सबस्टेशन जोडण्याचे काम सुरू आहे.
शरद पवारांना 10, अजित पवारांना 42 अन् मनसेचं मतदानच गायब; राज ठाकरेंना मोठा संशय
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज वरळीतील सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
धनंजय मुंडेंना भेटायची चोरी नाही, कधीही भेटू शकतो; फडणवीसांनी क्लिअर बोलून दाखवलं…
धनंजय मुंडेंना भेटायची चोरी नाही, कधीही भेटू शकतो, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे भेटीवर क्लिअर बोलून दाखवलंय.
मुंडेंना नडणाऱ्या धसांना अजितदादांचा धक्का; आमदार असूनही नियोजन समितीतून डच्चू
Ajit Pawar : बीड जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच अजित पवार बीड दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये दाखल होताच त्यांनी स्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. त्यानंतर आता भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचेच आमदार प्रकाश सोळंके ही आमदारद्वयी अजित पवारांच्या रडारवर आली आहे. आज पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड जिल्हा नियोजन समितीची […]
“खबरदार, कुणी खंडणी मागितली तर..”, बीडमध्ये दाखल होताच अजितदादांनी ठणकावलं!
पालकमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच बीड जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. येथे त्यांनी बैठक घेतली.
नाराजी उफाळली, काँग्रेसमध्ये भूकंप; नवी मुंबईत ‘या’ नेत्याने पक्षाला दिली सोडचिठ्ठी
नवी मुंबईत काँग्रेस पक्षात राजकीय भूकंप झाला आहे. ज्येष्ठ नेते रमाकांत म्हात्रे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
Video : काय तो निकाल संध्याकाळपर्यंत सांगा अन्यथा…; थकलेल्या आवाजात जरांगेंचा फडणवीसांना इशारा
आम्ही आठ ते नऊ मागण्या केल्या आहेत. या मागण्या पूर्ण करणार किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले पाहिजे.
ठाकरेंना धक्का! अहिल्यानगरचे पदाधिकारी करणार जय महाराष्ट्र; मुहूर्तही ठरला
अहिल्यानगरमधील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
‘व्होटर डे’ बनला ‘चिटर डे’!मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा, ECकडून जनतेची फसवणूक; कॉंग्रेसचे टीकास्त्र
मुंबई : लोकशाही व्यवस्थेत निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाकडे (Election Commission) आहे. परंतु आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्याला हरताळ फासला आहे. विधानसभेला मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा केल्याने त्याचा फायदा भाजप (BJP) आणि महायुतीला (Mahayuti) झाला आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण चक्रवर्ती (Pravin Chakraborty) यांनी केला. तसेच […]
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? गिरीश महाजन म्हणाले, हे ‘देवा’लाच ठाऊक…
नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न आता कधी सुटतो, हे देवालाच माहिती, असं सूचक विधान महाजन यांनी केलं.
