- Home »
- Maharashtra Weather News
Maharashtra Weather News
केरळमध्ये यलो अलर्ट, महाराष्ट्रात मान्सूनची प्रतीक्षा; हवामान विभागाने सांगितली संभाव्य तारीख
केरळमध्ये आधीच अनेक भागांत मुसळधार पावसाळा सुरूवात झाली असून मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
Maharashtra Weather : मुंबई, कोकणासह ‘या’ भागात आज उष्णेतेची लाट; यलो अलर्ट जारी
Maharashtra Weather : राज्यातील अनेक भागात गेल्याकाही दिवसांपासून वातावरणात मोठं बदल पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस
राज्यात पावसाच आगमन; दोन दिवस वादळी जोर कायम राहणार; हवामान विभागाने काय दिला अंदाज?
राज्यातील बहुतांशी भागात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. विदर्भ, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक.
राज्यात पुन्हा पावसाचा जोर! पुढील 5 दिवसांसाठी हाय अलर्ट, हवामान विभागाचा इशारा
Heavy Rains In Maharashtra : मे महिन्यापासून राज्यात सक्रिय झालेल्या पावसाने जुलैच्या सुरुवातीला थोडा विश्रांती घेतली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार (Heavy rain) वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने 5 ते 9 जुलैदरम्यान राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. पुढील चार […]
आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून परतणार; मुंबईला यलो, कोकणाला ऑरेंज अलर्ट
मे महिन्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर जूनच्या सुरुवातीला पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. मात्र, आता हवामान खात्याने
देशात अनेक भागांत पावसाचं थैमान, ‘या’ ७ राज्यांना रेड अलर्ट, महाराष्ट्राबाबतही मोठी बातमी
पूर्वोत्तर भारतामध्ये देखील पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आसाम, मेघालय आणि अरुणाचल
यावर्षी वेळेआधीच केरळमध्ये मान्सून धडकणार; वाचा, महाराष्ट्रात कधी पोहोचणार?
दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि अग्नेय बंगालच्या उपसागरात मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याअखेरीस मान्सूनपूर्व वातावरण
विदर्भ अन् उत्तर महाराष्ट्रात सूर्य ओकतोय आग; पुढील चार दिवसांचा हवामान विभागाचा अंदाज काय?
नागपूर प्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ शहरात उन्हाचा चटका वाढला आहे. भुसावळचे तापमान पुन्हा ४४.३ अंशावर गेलं आहे.
गुढी पाडवा होताच वातावरणात मोठा बदल; मुंबई पुण्यासह अनेक शहरांत पावसाची शक्यता
रविवारी कमाल तापमानाने ३९ अंशांचा पल्ला गाठला. किमान तापमानही २५.४ अंशांवर पोचल्याने उकाड्याने नागरिक हैराण
महाराष्ट्रात उष्णतेची लाट; काही ठिकाणी पारा ४२ अंशापर्यंत, ‘या’ जिल्ह्यात पावसाचीही शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.