- Home »
- maharashtra
maharashtra
उद्धव ठाकरेंचा शिंदेंना CM पदाचा शब्द, शिंदे ७-८ तासांचे मुख्यमंत्रीही बनले; फडणवीसांचा दावा
उद्धव ठाकरेंनी २०१९ मधील निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. शिंदे हे त्यावेळी सात ते आठ तासांसाठी मुख्यमंत्रीही झाले होते.
गाझातील हल्ल्यात माजी भारतीय लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू; जगभरात खळबळ
इस्त्रायल हमास युद्धात भारतीय लष्करातील माजी कर्नल वैभव अनिल काळे यांचा (Vaibhav Kale) मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Government Schemes : भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना आहे तरी काय?
अनुसूचित क्षेत्र व अतिरीक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत व स्तनदा मातांना बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीत याप्रमाणे सहा महिन्यांच्या कालावधीकरीता एक वेळचा आहार दिला जातो.
राऊतांचं थेट PM मोदींना पत्र; ‘त्या’ ८०० कोटींच्या घोटाळ्यात CM शिंदेच लाभार्थी?
संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
हडपसर सर्वात मोठा मतदारसंघ, पुण्यात वाढला टक्का कुणाला देणार धक्का?
पुण्यात काल सायंकाळी सहा वाजेपर्यंत ५०.५० टक्के, शिरुर लोकसभेसाठी ४७.५० टक्के तर मावळ लोकसभेसाठी सुमारे ५२.३० टक्के मतदान झाले.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; आतापर्यंत १४ मृत्यू, ७४ जखमींना वाचवले
घाटकोपर परिसरात होर्डिंग कोसळल्याच्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७४ लोकांना वाचविण्यात आले आहे.
लोकसभेच्या चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरूवात, राज्यात 11 मतदारसंघात हायव्होल्टेज लढती…
आज (दि. 13 मे) चौथ्या टप्प्यासाठी देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे.
Eknath Khadse : निवडणूक लढणार का? एकनाथ खडसेंचं चकीत करणारं उत्तर
मी यापुढे निवडणूक लढणार नाही. मला निवडणूक लढण्याची इच्छा नाही. माझा विधानपरिषदेचा कार्यकाळ अजून बाकी आहे
‘मोदींना आजपर्यंत महाराष्ट्राचं प्रेम मिळालं, आता शाप अनुभवा’; उद्धव ठाकरेंचा घणाघात
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आजपर्यंत महाराष्ट्राचं प्रेम मिळालं आता शापही अनुभवा असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
“उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच CM व्हायचं होतं, त्यांनी..” फडणवीसांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असा दावा फडणवीस यांनी केला.
