- Home »
- Mahayuti
Mahayuti
..ही निवडणूक इतकी सोपी नव्हती; लेकीच्या विजयानंतर अशोक चव्हाणांनी सांगितली आतली गोष्ट
मी जेव्हा निवडणूक लढवली होती तेव्हा समीकरणं वेगळी होती. आताची परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा लोकांचा भर कामांवर होता. मी मतदारसंघात
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महायुतीत मोठी जबाबदारी मिळणार?, काय आहे नक्की विषय?
विधानपरिषदेचे महायुतीचे सभागृह नेता एकनाथ शिंदे होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधानसभेमध्ये सध्या महायुतीचे सभागृह नेतेपदी
आज आणि उद्या नव्या आमदारांचा शपथविधी होणार; 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड
आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड केली जाईल. विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा
विधीमंडळात विरोधी पक्षनेता असणार का? हंगामी अध्यक्ष कोळंबकर म्हणाले, ‘जर विरोधकांनी…’
भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) यांनी शपथ घेतली असून त्यांनी विरोधीपक्ष नेतेपदाबाबत मोठं विधान केलंय.
नाटकबाजी बंद करा अन् मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काम करा, अन्यथा…; जरांगेंचा फडणवीस सरकारला इशारा
नव्या सरकारचं अभिनंदन. आता नाटकबाजी बंद करायची अन् मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायला सुरुवात करायची, असा इशारा जरांगेंनी दिला.
महायुती’कडून शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार संपविण्याचा प्रयत्न; खासदार शाहू महाराजांचा थेट आरोप
राज्यात महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त भाजपने दिलेल्या जाहिरातीत महाराष्ट्रातील महापुरुषांची छायाचित्रे आहेत.
‘आता मी DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन’, उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होताच शिंदेंचा सूर बदलला
मी आधी सीएम होतो, म्हणजे कॉमन मॅन होतो, आता मी डीसीएम म्हणजे डेडीकेटेड टू कॉमन मॅन आहे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवू, बदल्याचे अन् सुडाचे राजकारण होणार नाही, CM फडणवीसांची ग्वाही…
महाराष्ट्राला अधिक प्रगतिशील करत अधिक विकासाच्या गतीने पुढे नेऊ तसेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवू - मुख्यमंत्री फडणवीस
सरकारच्या चांगल्या उपक्रमांना माझा पाठिंबा, पण चुकलात तर…; राज ठाकरेंचा फडणवीस सरकारला इशारा
सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा पाठींबा असेल. पण सरकार चुकतंय असं जर जाणवलं, तर सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ,
महाराष्ट्राच्या माथी पुन्हा गुजरातधार्जिणे, मतांची चोरी करून सरकार स्थापन; पटोलेंचा नव्या सरकारवर पहिला वार
निवडणूक आयोगाच्या मदतीने मतमोजणीत घोटाळे करुन महाराष्ट्रात जनतेच्या मतांची चोरी करणारे सरकार राज्यात स्थापन झालेय, हे गुजरातधार्जिणे सरकार.