- Home »
- Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil
मोठी बातमी : जरांगेकडून भाजपला सुरूंग! बड्या नेत्याने बीडमधून जरांगेंकडे मागितली उमेदवारी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत रस्त्यावर उतरलेल्या मनोज जरांगे यांनी विधानसभेपूर्वी भाजपला सुरूंग लावण्यास सुरूवात केली आहे.
मराठ्यांचा द्वेष अंगावर घेऊ नका, मी जर राजकारणात आलो…; जरांगेंचा फडणवीसांना इशारा
तुम्ही मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका. भाजपमधील गोर गरिब लोकांनाही वाटतं, आपल्या लेकरांचं कल्याण व्हावं.
मोठी बातमी! मराठा आंदोलकांचा जयंत पाटलांना घेराव, निवेदन दिलं अन्…
जयंत पाटील लातूर दौऱ्यावर ध्वजारोहण करण्यासाठी जात असताना मराठा आंदोलकांनी आक्रमक होत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या.
‘लाडकी बहीण योजना म्हणजे सावकारी खेळ’; मनोज जरांगेंचा महायुतीवर हल्लाबोल
आमदारने मतदान नाही केलं तर पैसे परत घेऊ, असं म्हटल. हे म्हणजे, मतदान विकत घेतल्यासारखं आहे. - मनोज जरांगे पाटील
फडणवीसांनी मराठा, धनगर संपवला, त्यांना संपवा-संपवी खात्याचं मंत्री करा…; जरांगेंचे टीकास्त्र
राज्यात एक संपवा-संपवीचं खातं निघालं पाहिजे. ते खाते फडणवीसांकडे दिलं पाहिजे. कारण, फडणवीसांनी मराठा, मुस्लिम, धनगर संपवला, असा आरोप जरांगेंनी केला.
Maratha Reservation: फडणवीस एकटे पडलेत! निवडणुकांसाठी कागदपत्र तयार ठेवा; जरांगेंनी पेटवलं रान
मराठा आरक्षण लढ्याचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार हमला केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
छगन भुजबळसारख्या पैदाशी आडव्या येत असतील, तर पाडा; मनोज जरांगेंचे आदेश!
छगन भुजबळसारख्या पैदाशी आडव्या येत असतील तर पाडा, असे आदेशच मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना दिले आहेत. ते नाशिकमध्ये बोलत होते.
अर्ध्या मंत्रीमंडळाला झोप येणार नाही, फडणवीसांच्या नादी लागू नका, जरांगेंचा राणेंना इशारा
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज पुण्यात (Pune) आयोजित
Chhagan Bhujbal : ‘आठ आमदार निवडून आणून दाखव’, भुजबळांचं थेट जरांगेंना चॅलेंज
Chhagan Bhujbal : सांगलीत आयोजित ओबीसी मेळाव्यात बोलताना राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) मराठा
प्रत्येक वेळी तुमचेच विचार लादू नका, एसीत बसणाऱ्यांना आरक्षणाची किंमत…; जरांगेंचे राज ठाकरेंवर टीकास्त्र
राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही, पण राज्यातील गोरगरिबांना आहे. राज ठाकरेंनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे.