- Home »
- Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil
मनोज जरागेंची प्रकृती बिघडली, भाषण करतांना भोवळ, साताऱ्यात नेमकं काय घडलं?
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत खालावली आहे. साताऱ्यात शांतता रॅलीला संबोधित करत असताना त्यांना भोवळ आली.
Manoj Jarange Patil : जरांगे पाटील सोमवारी नगर शहरात, असे असेल महारॅलीचे नियोजन
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षण शांतता रॅलीसाठी सोमवारी
इतिहास शिव्या-शापांना नाही तर कर्तृत्वाला लक्षात ठेवतो; फडणवीसांचा टीकाकारांवर पलटवार
इतिहास शिव्या शापांना नाही तर कर्तृत्वाला लक्षात ठेवत असल्याचं सडेतोड उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकाकारांना दिलंय. ते साताऱ्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
फडणवीसांकडे सगळे भुरटे चोर…; मनोज जरांगेंची सदाभाऊ खोतांवर तुफान फटकेबाजी
भुजबळांच्या माध्यमातून अनेक नेते माझ्या विरोधात उभे केले, फडणवीसांकडे सगळे भुरटे चोर आहेत, अशी टीका जरांगे पाटलांनी केलाी.
जरागेंनी फडणवीसांवर टीका करणं थांबवावं, त्यांनी गोलमेज परिषद घ्यावी अन्…; राधाकृष्ण विखे भडकले
जरांगे पाटील यांनी फक्त मराठा आरक्षणावर लक्ष केंद्रित करावं, विनाकारण देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करू नये.
… तर धाराशिव बाहेर जाऊ दिलं नसतं’, जरांगे पाटलांचा राज ठाकरेंना थेट इशारा
Manoj Jarange : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यात आरक्षणाची गरज नसल्याचे म्हटले होते. या वक्तव्यानंतर राज ठाकरे
आम्ही राजकारणात उतरलो तर हाल होतील; सत्ता मराठ्यांचीच येणार, जरांगे पाटील पुन्हा गरजले
विधानसभा निवडणुकीत मराठ्यांची सत्ता येणार आहे. या निवडणुकीत सत्तापालट होणार आहे. आम्हाला राजकारणात उतरायचं नाही.
‘तुम्ही माझ्यावर दबाव टाकू नका’; जरांगे पाटलांची भेट घेतल्यावर भूमिका स्पष्ट करणार -राज ठाकरे
माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे. मला या गोष्टी जरांगेंशी बोलू द्या, तुम्ही माझ्यावर दबाव टाकू नका असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
‘त्यांना आरक्षणातलं काय कळतंय?’, मनोज जरांगेंची राज ठाकरेंवर टीका
ज्यांना आरक्षणातलं काही कळतच नाही. त्यांच्यावर आम्ही काही बोलतही नाही, अशी उपरोधिक टीकाही जरांगेंनी राज ठाकरेंवर केली.
बोंडे, माझ्या नादी लागू नको, फडणवीसांचं करिअर संपेल; मनोज जरांगेंचा इशारा
बोंडेंनी माझ्या नादी लागू नये. हे सर्वकाही देवेंद्र फडणवीस करत आहेत. यामुळं त्यांचे राजकीय करिअर संपुष्टात येईल.