- Home »
- Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil
‘लाडकी बहीण योजना म्हणजे सावकारी खेळ’; मनोज जरांगेंचा महायुतीवर हल्लाबोल
आमदारने मतदान नाही केलं तर पैसे परत घेऊ, असं म्हटल. हे म्हणजे, मतदान विकत घेतल्यासारखं आहे. - मनोज जरांगे पाटील
फडणवीसांनी मराठा, धनगर संपवला, त्यांना संपवा-संपवी खात्याचं मंत्री करा…; जरांगेंचे टीकास्त्र
राज्यात एक संपवा-संपवीचं खातं निघालं पाहिजे. ते खाते फडणवीसांकडे दिलं पाहिजे. कारण, फडणवीसांनी मराठा, मुस्लिम, धनगर संपवला, असा आरोप जरांगेंनी केला.
Maratha Reservation: फडणवीस एकटे पडलेत! निवडणुकांसाठी कागदपत्र तयार ठेवा; जरांगेंनी पेटवलं रान
मराठा आरक्षण लढ्याचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार हमला केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
छगन भुजबळसारख्या पैदाशी आडव्या येत असतील, तर पाडा; मनोज जरांगेंचे आदेश!
छगन भुजबळसारख्या पैदाशी आडव्या येत असतील तर पाडा, असे आदेशच मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना दिले आहेत. ते नाशिकमध्ये बोलत होते.
अर्ध्या मंत्रीमंडळाला झोप येणार नाही, फडणवीसांच्या नादी लागू नका, जरांगेंचा राणेंना इशारा
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज पुण्यात (Pune) आयोजित
Chhagan Bhujbal : ‘आठ आमदार निवडून आणून दाखव’, भुजबळांचं थेट जरांगेंना चॅलेंज
Chhagan Bhujbal : सांगलीत आयोजित ओबीसी मेळाव्यात बोलताना राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) मराठा
प्रत्येक वेळी तुमचेच विचार लादू नका, एसीत बसणाऱ्यांना आरक्षणाची किंमत…; जरांगेंचे राज ठाकरेंवर टीकास्त्र
राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही, पण राज्यातील गोरगरिबांना आहे. राज ठाकरेंनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे.
मनोज जरागेंची प्रकृती बिघडली, भाषण करतांना भोवळ, साताऱ्यात नेमकं काय घडलं?
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत खालावली आहे. साताऱ्यात शांतता रॅलीला संबोधित करत असताना त्यांना भोवळ आली.
Manoj Jarange Patil : जरांगे पाटील सोमवारी नगर शहरात, असे असेल महारॅलीचे नियोजन
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षण शांतता रॅलीसाठी सोमवारी
इतिहास शिव्या-शापांना नाही तर कर्तृत्वाला लक्षात ठेवतो; फडणवीसांचा टीकाकारांवर पलटवार
इतिहास शिव्या शापांना नाही तर कर्तृत्वाला लक्षात ठेवत असल्याचं सडेतोड उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकाकारांना दिलंय. ते साताऱ्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.