मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी देवेंद्र फडणवीस इतर मंत्र्यांवर दबाव आणत असतील - मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange Patil : राज्य सरकारकडे आजची रात्र आहे, सरकारने गांभीर्याने विचार करावा असं म्हणत जर सरकारने आरक्षण दिला नाही तर 288 उमेदवार
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या महाशांतता रॅलीचा आज छत्रपती संभाजीनगर येथे समारोप होत असून मोठी तयारी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मराठ्यांची अडवणूक करू नका. आमचं नुकसान झालं तर आता सहन करणार नाही. - मनोज जरांगे
ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, त्यांच्या आधारावर मागेल त्या मराठ्याला कुणबी दाखला द्या, असं म्हणताच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कानं टाईट केल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय.
मराठ्यांची मते घेईपर्यंत हे नेते गोड बोलतात, पण मते मिळाल्यानंतर त्यांची जात जागी झाली, अशी टीका मनोज जरांगेंची कोल्हे आणि सोनवणेंवर टीका.
मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी तीन आठवडे लांबणीवर पडली असून 5 ऑगस्टपासून नियमित सुनावणी होईल.
मराठा समाजाचे २-4 माकडं फडणवीसांच्या बाजूने बोलून समाजात नाराजी पसरवत असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी केलीयं. ते लातूरमध्ये बोलत होते.
मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समन्वयकांची बैठक बोलावली
मराठा आरक्षणाची मागणी करत आत्हत्या करण्याचा घटना वाढल्या आहेत. आता पन्हा एका व्यक्तीने आरक्षण मिळावं अशी मागणी करत आत्महत्या केली आहे.