- Home »
- Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil
फडणवीस-जरांगेंमधील भांडण नकली, ओबीसींना फसवण्यासाठी ते ठरवून भांडताहेत; आंबेडकरांचा दावा
देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगेंमधील भांडण हे नकली आणि फसवं आहे. ते ओबीसींनी फसवण्यासाठी ठरवून भांडत आहेत. असा आरोप आंबेडकरांनी केला.
… तर राजकारणातून संन्यास घेणार, प्रफुल पटेलांची मोठी घोषणा, अनेक चर्चांना उधाण
Praful Patel : राज्यातील राजकारण सध्या आरक्षणावरून चांगलेच तापले आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) ओबीसीमधून
“मी दिलेल्या उमेदवाराला मतदान करा, दगड असेल तरी निवडून द्या”; जरांगेंनी क्लिअरच केलं
आगामी निवडणुकीत सर्व जाती धर्मांचे, शेतकऱ्यांपासून डॉक्टरपर्यंत सर्व उमेदवार असतील. मी उमेदवार देईल त्याला समाजानं मतदान करावं.
काही झालं तरी हजर राहणार नाही, ‘त्या’ प्रकरणात मनोज जरांगेंची भूमिका…
Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (Maratha Reservation) देण्याची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील
मोठी बातमी : मनोज जरांगे पाटलांचे उपोषण अचानक स्थगित; पाचव्या दिवशी तब्येत ढासळली
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी त्यांचे उपोषण अचानक स्थगित केले आहे.
आरक्षण बचाव यात्रेसाठी आंबेडकरांची जोरदार फिल्डिंग; पवारांसह सत्तेतल्या नेत्याला घातली गळ
Prakash Ambedkar : एकीकडे राज्यात ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 20 जुलैपासून
प्रवीण दरेकरांचं नाव घेत फडणवीसांवर जरांगेंचा गंभीर आरोप; म्हणाले, ‘हे सर्व तेच घडवत आहेत’
मराठा आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला सुरूवात केली आहे.
… महाविकास आघाडीवाले खुश होणार, विधानसभेसाठी जरांगेंकडून भूमिका स्पष्ट
Manoj Jarange : ओबीसीमधून (OBC) मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil
प्रसाद लाड बांडगूळ, एवढंच प्रेम असेल तर फडणवीसांशी लग्न कर; जरांगेंची जीभ घसरली..
प्रसाद लाड बांडगूळ, एवढंच प्रेम असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याशी लग्न कर, या शब्दांत मनोज जरांगे यांनी लाड यांचा समाचार घेतला असून यावेळी बोलताना जरांगेंची जीभ घसरलीयं.
फडणवीस, मराठ्यांचे आमदार आमच्या अंगावर घालू नका; जरांगेंनी कडक शब्दांत सुनावलं!
फडणवीस, मराठा आमदार, मंत्री आमच्या अंगावर घालू नका, अशा कडक शब्दांत मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावलंय. ते जालन्यात शांतता रॅलीदरम्यान बोलत होते.