- Home »
- Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil
… महाविकास आघाडीवाले खुश होणार, विधानसभेसाठी जरांगेंकडून भूमिका स्पष्ट
Manoj Jarange : ओबीसीमधून (OBC) मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil
प्रसाद लाड बांडगूळ, एवढंच प्रेम असेल तर फडणवीसांशी लग्न कर; जरांगेंची जीभ घसरली..
प्रसाद लाड बांडगूळ, एवढंच प्रेम असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याशी लग्न कर, या शब्दांत मनोज जरांगे यांनी लाड यांचा समाचार घेतला असून यावेळी बोलताना जरांगेंची जीभ घसरलीयं.
फडणवीस, मराठ्यांचे आमदार आमच्या अंगावर घालू नका; जरांगेंनी कडक शब्दांत सुनावलं!
फडणवीस, मराठा आमदार, मंत्री आमच्या अंगावर घालू नका, अशा कडक शब्दांत मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावलंय. ते जालन्यात शांतता रॅलीदरम्यान बोलत होते.
Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या बारस्कर यांची गाडी जाळली
Ajay Baraskar Car Burnt : मराठा समाजाला आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या
अल्टिमेटम संपला, जरांगेचं पुढचं पाऊल काय? म्हणाले, ‘येत्या 20 जुलैपासून बेमुदत…’
आता आरक्षण कसं मिळवायचे आम्ही पाहतो. मी पुन्हा येत्या 20 जुलैपासून बेमुदत उपोषण करणार आहे. - मनोज जरांगे पाटील
मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीसांचा दबाव…; जरांगेंचा गंभीर आरोप
मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी देवेंद्र फडणवीस इतर मंत्र्यांवर दबाव आणत असतील - मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील
सरकारकडे आजची रात्र, गांभीर्याने विचार करा, नाहीतर …, जरांगे पाटलांचा सरकारला शेवटचा इशारा
Manoj Jarange Patil : राज्य सरकारकडे आजची रात्र आहे, सरकारने गांभीर्याने विचार करावा असं म्हणत जर सरकारने आरक्षण दिला नाही तर 288 उमेदवार
संभाजीनगरात आज मराठ्यांचं महाशांतता वादळ; लाखोंचा जनसागर उसळणार, असं असेल नियोजन
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या महाशांतता रॅलीचा आज छत्रपती संभाजीनगर येथे समारोप होत असून मोठी तयारी करण्यात आली आहे.
मराठ्यांची अडवणूक करू नका, आता सहन करणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मराठ्यांची अडवणूक करू नका. आमचं नुकसान झालं तर आता सहन करणार नाही. - मनोज जरांगे
मागेल त्याला ‘कुणबी’ दाखला म्हणताच धनुभाऊंचे कानं टाईट; जरांगेंनी सांगितलं अंतरवलीतलं खरं
ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, त्यांच्या आधारावर मागेल त्या मराठ्याला कुणबी दाखला द्या, असं म्हणताच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कानं टाईट केल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय.