मराठा आरक्षण लढ्याचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार हमला केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
छगन भुजबळसारख्या पैदाशी आडव्या येत असतील तर पाडा, असे आदेशच मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना दिले आहेत. ते नाशिकमध्ये बोलत होते.
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज पुण्यात (Pune) आयोजित
Chhagan Bhujbal : सांगलीत आयोजित ओबीसी मेळाव्यात बोलताना राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) मराठा
राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही, पण राज्यातील गोरगरिबांना आहे. राज ठाकरेंनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत खालावली आहे. साताऱ्यात शांतता रॅलीला संबोधित करत असताना त्यांना भोवळ आली.
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षण शांतता रॅलीसाठी सोमवारी
इतिहास शिव्या शापांना नाही तर कर्तृत्वाला लक्षात ठेवत असल्याचं सडेतोड उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकाकारांना दिलंय. ते साताऱ्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
भुजबळांच्या माध्यमातून अनेक नेते माझ्या विरोधात उभे केले, फडणवीसांकडे सगळे भुरटे चोर आहेत, अशी टीका जरांगे पाटलांनी केलाी.
जरांगे पाटील यांनी फक्त मराठा आरक्षणावर लक्ष केंद्रित करावं, विनाकारण देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करू नये.